गप्प बसलोत तर ...नंबरतो सबका आये गा.......
आज नाही.....आत्ता नाही........तर पुन्हा कदीच नाही.....
प्रत्येक गोष्टीची वेळ असते
तेव्हाच ती घडायला हवी
वेळ निघून जाण्यापूर्वीच
तिची किंमत कळायला हवी.....!
मुंबई बॉम्ब स्पोटात मरण पावलेल्या सर्व भारतीयांना भावपूर्ण श्रध्दांजली.....
No comments:
Post a Comment