Sunday, July 31, 2011

जमेल का पून्हा लहान व्हायला..?

 
जमेल का पून्हा लहान व्हायला..?


जमेल का पून्हा लहान व्हायला..?

"क्षणात घेतात कट्टी
अन क्षणात घेतात बट्टी
आवडते त्यांना शाळा
जर असेल तर सूट्टी ...

कोणाच काही न ऐकनारा
स्वभाव त्यांचा हट्टी
धाक दाखवायला घ्यावी लागते
हातामध्ये पट्टी ..

अभ्यासाचा वेळी यांना
खेळ भारी सुचतो
क्लासमध्ये बसल्या बसल्या
बाजुवाल्याला पेन्सीलच टोचतो ..

छडीसारखे प्रसाद तर
यांना रोजचेच भेटतात
दप्तर फ़ेकून घरात
खेळायला पळतच सुटतात ..

अभ्यासात नेमके यांचे
पाढेच कसे चुकतात
गणित सोडवायला घेतल की
हातचे एकच हुकतात ..

चित्र काढतांना मात्र
चित्रामध्येच घुसतात
ओरडा खाऊन मोठ्यांचा
कोपर्‍यात जाऊन बसतात ..

अस हे लहाणपन पून्हा कधीच
वाट्याला कुणाच्या येत नाही
लहान मुलांबरोबर खेळतांना
ठरवूनही मन लहान होत नाही.....!!!!!..
 

Friday, July 22, 2011

या मातीतुन जन्मलो

*या मातीतुन जन्मलो
या मातीतच मी संपणार

येतानाही जवळ नव्हते काही
जातानाही काहीच बरोबर नाही मी नेणार

परमेश्वरांन दिलेल आयुष्य
प्रत्येक क्षण क्षण मी जगणार

दु:खाला सुखाचा सोबती करुन
संकटाशी हितगुज मी करणार

जितके जमेल तितके हासु वाटत
सर्वांचे अश्रु विकत मी घेणार

तु दिलेले जीवन
तुझ्याच कार्यास बहाल मी करणार
या मातीतुन जन्मलो
या मातीतच मी संपणार
दु:खी कष्टी न राहो कोणी
यासाठी सद्येव मी झिजणार
अन्यायाशी लढा देत
प्रामाणिकपणा मी जपणार
सतत कष्टत राहुन
माझ्या घामाचे चित करणार
या मातीतुन जन्मलो
या मातीतच मी संपणार
शेवटी मरण येईल तेव्हा
मुखी तुझेच नाम घेणार
जाता जाता हे जीवन
ईतरांच्यासाठी सार्थकी मी लावणार
या मातीतुन जन्मलो
या मातीतच मी संपणार*
 

फळांचे औषधी उपयोग Fruits as Medicine

फळांचे औषधी उपयोग Fruits as Medicine
आंबा :
[image: Mango]

आंबा हा फळांचा राजा तो फक्त वैशाख व ज्येष्ठ महिन्यातच खावा, असे
आयुर्वेदाच्या अभ्यासकांचे सांगणे आहे. हे फळ शक्तिवर्धक आहे. अन्नाबद्दल रूचि
उत्पन्न करणे व भूक वाढविणे हे त्याचे प्रमुख गुण होत तसेच शरीराची आग होत
असल्यास आंबा उपयुक्त ठरतो. यावरून उन्हाळ्यात आंबा खाणे योग्य आहे. हे दिसून
येते. अतिसार म्हणजे वारंवार शौचास होणे. या व्याधीवर आंब्याची साल व कोय
उपयुक्त आहे. साल ठेवून तिचा काढा तयार करून घेतात. तसेच कोय भाजून तिचे चूर्ण
करून मधातून दिल्यास विशेषतः लहान मुलांचा अतिसर दूर होतो.

अंजीर :
[image: Anjeer]

अंजीर ह्या फळाचा उल्लेख पुरातन ग्रंथात तसेच बायबलमध्ये उन्हाळा व पावसाळा या
दोन्ही ऋतुत अंजीराचा सीझन असतो. उन्हाळ्यात येणारे अंजीर गोड असते. अंजीरातून
शरीराला लोह, व्हिटॅमिन्स ए. बी. सी बऱ्याच प्रमाणात मिळते. तसेच शर्करा भरपूर
प्रमाणात मिळते. अंजीर खायला थंड व पचायला जड असतात. यांच्या सेवनाने गॅससेची
तक्रार दूर होते. तसेच पित्त विकार, रक्तविकार, व वात विकार यातील औषधी
गुणधर्मामुळे दूर होतात.

अपचन ऍसिडीटी, गॅसेसचा त्रास होणाऱ्या व्यक्तींनी दररोज सकाळ-संध्याकाळ १ ते २
अंजीर खावीत किंवा याचा रस प्यावा. वरील त्रासापासून आराम मिळेल. अंजीर
खाल्यानी बौद्धिक व शारिरीक थकवा दूर होण्यास मदत होते. लघवीचा त्रास होत
असल्यास दिवसातून तीन-चार अंजीर नियमितपणे खावीत यामुळे मुत्रविकार दूर होतात.
अशक्त व्यक्तींनी अंजिराचे रस अथवा खाल्याने गुणकारी परिणाम होतात. त्वचा
विकार, त्वचेची आग होणे व कांजण्या या आजारात आराम पडण्यासाठी अंजीर खावीत.
दररोज कोणतेही एक फळ खाल्याने शरीर निरोगी नक्कीच बनते.

अंजीर खाल्ल्याने अजीर्णाचा त्रास कमी होतो. त्याचप्रमाणे पोटात केस गेल्यावर
अंजीर खाल्यामुळे त्याचे पाणी होते, असे म्हणतात. अंजीर शक्तीवर्धक आहे. तसेच
ते सारकही आहे. म्हणजे ओली किंवा सुकी दोन अंजिरे झोपण्याच्या वेळी खाऊन थोडे
पाणि प्यावे. थोड्याच दिवसात तक्रार दूर होते.
आवळा :
[image: Awala]

आवळा हे फळ हे फळ बहुगुणी आहे. हे मुख्यतः पित्तशामक आहे. आवळ्याचा चमचाभर रस,
जिरे व खडीसाखर यांचे मिश्रण सकाळ, संध्याकाळ दोन-तीन दिवस घेतल्यास आम्लपित्त
कमी होते. पित्तामुळे भोवळे येणे कमी होते. लघवीच्या विकारांवर हे परिणामकारक
औषध आहे. आवळा व खडीसाखर घेतल्याने लघवीला साफ होते आणि लघवीच्या वेळी आग होणे
किंवा लघवी कमी होणे या तक्रारी दूर होतात. आवळा उपलब्ध नसल्यास त्या पासून
तयार केलेली आवळकंठी वापरतात येते. याशिवाय अंगावर खरका किंवा कोरडी खरूज
उठल्यास आवळकंठी पाण्यात भिजवून अंगास लावावी. आवळ्यापासून तयार केलेला मोरावळा
हा तर पित्तावर उत्तम आहे. रोज परसाकडेला साफ होत नाही, पोट जड वाटते, भूक लागत
नाही, मन प्रसन्न राहत नाही, आजारी असल्यासारखे वाटते अशा तक्रारींवर मोरावळा
रामबाण आहे. रोज नियमाने मोरावळ्यातले दोन आवळे खाण्यामुळे, ही नेहमी दिसून
येणारी तक्रार दूर होते. आवळ्यापासून बनविलेले तेल डोके थंड राखण्यासाठी
उपयुक्त आहे.
ऊस :
[image: Sugar Cane]

ऊस खाण्यामुळे लघवी साफ होते. तसेच लघवीच्या वेळी आग होत असल्यासही तो उपयुक्त
ठरतो. कावीळ झालेल्या रोग्यास तर ऊसासारखे दुसरे औषध नाही. काविळीचे रोग्याने
रोज दोन वेळा जेवणापूर्वी ऊस खावा. चार पाच दिवसात प्रकृतीत सुधारणा होते. ऊस
हा थंड आहे. त्यामुळे उन्हाळ्यात घेतल्यास उपकारक ठरतो. त्याचप्रमाणे कलिंगड हे
एक थंड फळ आहे. त्याबद्दल एकच काळजी घेणे आवश्यक आहे. रस्त्यात गाडीवर
मिळणाऱ्या उघड्या फोडी खाल्यामुळे एखाद्या वेळी अपाय होण्याचा संभव असतो. कारण
त्याच्यावर माशा बसून व रस्त्यातील धूळ उडून त्या दूषित झाल्या असण्याचा संभव
असतो.
द्राक्षे :
[image: Grapes]

द्राक्षे हे मलावरोधावर उत्तम औषध आहे. तसेच त्यापासून तयार केलेला मनुकाही एक
चांगले टॉनिक आहे. पचनाच्या सर्व विकारांवर द्राक्षे उपयोगी आहेत. घसा जळजळणे,
घशाशी येणे, पोटदुखी, आंबट ढेकरा, उलटी या अपचन व आम्ल पित्ताच्या लक्षणावर
द्राक्षे खावी. मूठभर द्राक्षे व मूठभर बडीशेप ठेचून कपभर पाण्यात रात्री भिजत
घालून ठेवावी व सकाली कुसकरून थोडी खडीसाखर घालून सेवन केल्याने वरील सर्व
तक्रारी दूर होतात. मोठ्या तापानंतर आलेल्या अशक्ततेवर मनुका मनुका उपयुक्त
आहेत. रोज सकाळी १०-१५ मनुका बिया काढुन खाव्या आणि त्यावर १-१.५ कप दूध
घ्यावे. त्यामुळे भूक वाढते. अन्न पचन होते व शक्ति येते. घसा बसणे, कावीळ व
अन्नाबद्दल रूचिहीन वाटणे या विविध विकारांमध्ये मनुका खाण्याने फायदा होतो.
मनुका तुपावर परतून व त्यात चवीपुरते सैंधव घालून खाल्याने चक्कर येण्याचे
थांबते. मनुका, जेष्ठमध व गुळवेल समप्रमाणात एकत्र करून तयार केलेला काढा
पित्तावर उपयुक्त ठरतो. क्षय इत्यादी छातीच्या विकारांत खोकल्याबरोबर रक्त
पडते, त्या वेळी हा काढा घ्यावा क्षयरोगांमध्ये येणारी अशक्तता मनुक खाण्यामुळे
कमी होते.
पपई े :
[image: Papaya]

पपई हे फार मोठे औषध आहे. रोज नियमाने खाल्ल्यास भूक उत्तम लागते व अन्न पचते.
पपईचा चीक गजकर्ण, खरूज, नायटा या त्वचारोगावर लावल्यास उपयुक्त ठरतो. जंतावर
हे एक चांगले औषध आहे. हा चीक व मध दोन दोन चमचे एकत्र घोटावा. त्यात दुपट्ट
गरम पाणी घालून थंड झाल्यावर लहान मुलांना अर्धा चमचाभर ओळीने तीन दिवस द्यावा.
जंत पडून जाताट. गर्भवती स्त्रियांनी पपई खाऊ नये. त्यांना ती अपायकारक असते.
लिंबु :
[image: Lime]

लिंबाचे अनेक औषधी उपयोग आहेत. लिंबु उभे कापून त्यावर खडीसाखर घालून चोखल्यास
ओकारी थांबते. पोटदुखी थांबण्यास आले व लिंबाचा रस साखर घालून सेवन करावा.
अजीर्णावर लिंबू फार उपयुक्त आहे. ते आडवे कापून त्यावर सुंठ किंवा सैंधव (मीठ)
घालून निखाऱ्यावर गरम करावे आणि वारंवार चोखावे. त्यामुळे करपट ढेकर, ओकारी,
पोटफुगी वगैरे त्रास कमी होतो. पित्त झाले असल्यास रोज लिंबाचे सरबत घ्यावे.
त्याने भूक वाढते. अन्न पचते व शौचास साफ होते. मेदवृद्धि म्हणजे लठ्ठपणा कमी
करण्यासाठीही रोज लिंबाचा रस उन पाण्यात घालुन घेतल्याने उपयोत होतो. वाळलेले
लिंबू मधात घालून चाटण म्हणून घेतल्यास उचकी तसेच ओकारी थांबण्यास मदत होते.
अंगाला कंड सुटत असल्यास लिंबाचा रस खोबरेल तेलात मिसळून अंगास चोळावा व ऊन
पाण्याने स्नान करावे. कंड कमी होतो. नायटे व डोक्यातील खवडे यावरही लिंबाचा रस
चोळल्याने चांगला परिणाम होतो.
जांभूळ :
[image: Jamun]

जांभूळ हे अत्यंत पाचक आहे. तसेच ते अतिसार थांबविणारे औषध आहे. जांभळीच्या
पानांचा रस आणि सालीपासून केलेला काढा घेतल्यानेही अतिसाराला प्रतिबंध होतो.
जांभळाच्या बियांचे चूर्ण हे मधुमेहावर उत्तम औषध आहे. परंतु ते तज्ञांच्या
सल्ल्यानेच घ्यावे.

जांभूळ हे अत्यंत पाचक आहे. शौचास साफ होत नसेल तर त्यावर जांभळीची साल देतात.
ही साल चांगली तीन तोळे ठेवून पाण्यात एक अष्टमांश काढा करावा. व त्यात अर्धा
तोळे तूप, ३ मासे दूध व पैसाभर खडीसाखर घालून घ्यावा. दिवसातून दोन वेळा असा
घेतल्यास पाच-सात दिवसांत अतिसार व आव थांबते. स्त्रियांच्या अंगावर जाणारे
पाणीदेखील वरील काढ्याने थांबते. चांगल्या पिकलेल्या जांभळाच रस काढून बरणीत
भरून ठेवता व एक वर्ष जाऊ द्यावे. अशा रसाला जांभळाचा शिरका, जांभळाची आंब,
खाटी किंवा जांभळाचे आसव असे म्हणतात. जांभळाचे आसव तर वेळेव अर्धा तोळा चौपट
पाणी घालून

Thursday, July 21, 2011

ते बाबा असतात...

आपले चिमुकले हाथ धरून जे आपल्याला चालायला शिकवतात.... ते बाबा असतात..... आपण काही चांगले केल्यावर जे अभिमानाने सगळ्याना सांगतात..... ते बाबा असतात.... माझ्या लेकराला काही कमी पडू नए या साठी जे घाम गाळतात..... ......ते बाबा असतात.... आयुष्याच्या रस्त्यावर चालताना जे आपल्याला चुकताना सावरतात.... ते बाबा असतात... आपल्या लेकराच्या सुखा साठी जे आपला देह ही अर्पण करतात...... ते बाबा असतात...

अविचाराने किंवा अधाशीपणाने मनुष्य संकटात सापडतो

एक खूप अशक्त उंदीर होता. एकदा त्याला खूप भूक लागली म्हणून एका धान्याच्या
कणगीच्या भोकातून तो आत शिरला आणि तेथे बरेच दिवस राहून त्याने मनसोक्त खाऊन
घेतले.
खाऊन खाऊन तो इतका धष्टपुष्ट झाला की, त्याला त्या भोकातून बाहेर येता येईना.
तो तेथेच धडपडत होता.
ते पाहून एक चिचुंद्री त्याला म्हणाली, "मित्रा, ह्या भोकातून बाहेर पडायचं
असेल तर तुला परत पहिल्यासारखं बारीक व्हायला पाहिजे.

तात्पर्य - अविचाराने किंवा अधाशीपणाने मनुष्य संकटात सापडतो

आयुष्यात जिंकाल तेव्हा

"आयुष्यात जिंकाल तेव्हा असे जिंका की जणू विजयाची सवयच आहे, हराल तेव्हा असे
हरा की जणू सतत जिंकायचा कंटाळा आल्याने गंमत म्हणून हरलो आहे...."

अ‍ॅन्ड्रॉइड’चा धुमाकूळ!

‘अ‍ॅन्ड्रॉइड’चा धुमाकूळ!

गेल्या काही वर्षांपासून बाजारात अ‍ॅन्ड्रॉईड मोबाइल फोन्सची चलती
आहे. आयफोन चांगला की अ‍ॅन्ड्रॉइड यावर अनेकांच्या रंगलेल्या चर्चाही आपण
ऐकल्या असतील. पण ‘अ‍ॅन्ड्रॉइड’ म्हणजे नेमके काय? त्याचा उपयोग, त्याची
वैशिष्टय़े आदी प्रश्न अनुत्तरितच आहेत. त्याच प्रश्नांची उत्तरे देणारा हा
लेख.

अ‍ॅन्ड्रॉइड म्हणजे नेमक काय? अ‍ॅन्ड्रॉइड फोन्स हा शब्द सारखा
कानावर पडल्याने अ‍ॅन्ड्रॉइड हा एखाद्या कंपनीचा फोन आहे असा अनेकांचा गैरसमज
असतो, खरं तर अ‍ॅन्ड्रॉइड हा कोणताही फोन नसून ती एक ऑपरेटिंग सिस्टम आहे.
ज्याप्रमाणे कॉम्प्युटर, लॅपटॉप चालविण्यासाठी विंडोज ७, विन्डोज एक्स पी या
ऑपरेटिंग सिस्टम्स असतात, तसेच मोबाईल चालविण्यासाठी गुगल या कंपनीने
अ‍ॅन्ड्रॉइड नामक ऑपरेटिंग सिस्टम विकसित केली. ‘अ‍ॅपल’ने डिझाइन केलेल्या
आयफोन्सना बाजारात टक्कर देण्यासाठी अ‍ॅन्ड्रॉइडची निर्मिती करण्यात आली होती
आणि त्यानेही आपले काम चोख बजावले.

अ‍ॅन्ड्रॉइड ही एक ओपन सोर्स सिस्टम आहे. आपल्या ताकद व गरजेनुसार
अ‍ॅन्ड्रॉइडच्या रूपात बदल करून त्याद्वारे आपण आपला फोन विकसित करू शकतो.
अगदी याच कारणामुळे डबघाईला आलेली अनेक कंपन्यांची दुकाने पुन्हा एकदा चालू
लागली आहेत. बाजारात नजर टाकली असता एचटीसी, मोटोरोला, सोनी एरेक्सन, सॅमसंग या
साऱ्या कंपन्यांनी अ‍ॅन्ड्रॉइड फोन्स डेव्हलप करण्यावरच भर दिल्याचे दिसून
येते.

काहीही असले तरी ‘एचटीसी’ हाच अ‍ॅन्ड्रॉइडचा जिवाभावाचा मित्र मानला
जातो, कारण ‘एचटीसी’नेच ‘ड्रीम’ हा पहिला अ‍ॅन्ड्रॉइड फोन बनविला, मग पुढे
आयफोनला टक्कर देण्यासाठी एचटीसीने अ‍ॅन्ड्रॉइडला सोबत घेऊन कधी ‘हीरो’, तर कधी
‘लिजेण्ड’ला बाजारात आणला. आता अ‍ॅन्ड्रॉइडला सर्व ऑपरेटिंग सिस्टमपेक्षा हटके
आणि बेस्ट बनविणाऱ्या त्याच्या फिचर्सबद्दल जाणून घेऊ या. सर्वात महत्त्वाचे
वैशिष्टय़े म्हणजे अ‍ॅन्ड्रॉइड फोन सर्वसामान्यांच्या खिशालाही सहज परवडतो.
अगदी किफायतशीर किमतीत हे फोन्स उपलब्ध होतात. तुम्ही 7 हजारांपासून पुढे
कोणताही महागडा फोन घेऊ शकता.

सर्वात जमेची बाजू म्हणजे अ‍ॅन्ड्रॉइडच्या डोक्यावर गुगल बाबांचा हात
आहे. त्यामुळे गुगलच्या सर्वच सव्‍‌र्हिसेस (यू टय़ुब, गुगल मॅप्स इत्यादी)
अ‍ॅन्ड्रॉइडवर वरदान म्हणून उपलब्ध होतात. तसेच अ‍ॅन्ड्रॉइड फोन्स फ्लॅश
सपोर्टेड असतात, त्यामुळे वेब पेजेसचा ले आऊट अगदी लॅपटॉपइतकाच चांगला दिसतो.
सध्या तरुणाईचे सर्वस्व झालेल्या सोशल नेटवर्किंगसाठी त्याचा चांगला उपयोग
होतो. फेसबुक, ट्वीटरसाठी वेगवेगळे अ‍ॅप्स वापरण्यापेक्षा फक्त कॉन्टॅक्ट नेमवर
क्लिक केले असता साऱ्या अपडेट्स एकाच ठिकाणी पाहता येतात.

अ‍ॅन्ड्रॉइडमध्ये सगळा डाटा क्लाऊडवर म्हणजे दूर असलेल्या
सव्‍‌र्हरवर सेव्ह होतो. त्यामुळे आपल्याला अनलिमिटेड फोन मेमरी व अनलिमिटेड
कॉलहिस्टरी लिस्ट मिळते. त्याशिवाय अ‍ॅन्ड्रॉइड ओपन सोर्स असल्याने आपणही
आपल्या गरजेनुसार अ‍ॅप्स बनवता येऊ शकतात. अशाप्रकारे अनेकांकडून डिझाइन केल्या
गेलेल्या उपलब्ध असणाऱ्या अ‍ॅप्लिकेशन्सची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.

टेक्नोसॅव्ही लोकांच्या हातात अ‍ॅन्ड्रॉइडच नवीन व्हर्जन येते,
तोपर्यंत ते जुने झालेले असते. म्हणजेच अ‍ॅन्ड्रॉइड एकानंतर एक असे अनेक
सर्वोत्तम व्हर्जन्स बाजारात आणते, त्यांची नावेही जिभेला पाणी आणणारी असतात.
अ‍ॅन्ड्रॉइड१.५- कप केक, अ‍ॅन्ड्रॉइड१.६ डोनट, अ‍ॅन्ड्रॉइड २.० एक्लेअर इ.. आता
अ‍ॅन्ड्रॉइड हनिकॉम्ब व जिंजरब्रेड यांच संकरित रूप असलेल
‘अ‍ॅन्ड्रॉइड-आईस्क्रीम सॅण्डविच’ हे नवीन व्हर्जन लवकरच बाजारात आणणार आहे.

एकूणच दिवसागणिक अधिक शक्तिशाली होत जाणाऱ्या अ‍ॅन्ड्रॉइडने सध्या
साऱ्या बाजारात धुमाकूळ घातला आहे.

Friday, July 15, 2011

गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा ...............

आज गुरू पूर्णिमा. भगवान विष्णूचे अवतार मानले जाणारे महर्षी व्यास यांनी
आजच्या दिवशी बह्मसूत्रे लिहावयास प्रारंभ केला असे मानले जाते.महर्षी
व्यासांना आद्यगुरू म्हटले जाते.आपण त्यांना ओळखतो ते महाभारताचे लेखक म्हणून.
परन्तु सार्‍या जगाला त्यांनी अनेकोविध धर्मग्रन्थ उपलब्ध करून दिले म्हणूनच हा
दिवस गुरु पूर्णिमा म्हणून ओळखला जातो.
आर्यावर्तातले सर्व ॠषीमुनी ह्या दिवशी चातुर्मास पाळण्यासाठी वनात जात .आजही
दिनदर्शिकेत ह्या दिवसाची नोंद सन्यासी जनांचा चातुर्मास अशी आहे.

आर्यावर्तात वेदातील ऋचा विखुरलेल्या अवस्थेत होत्या,त्या सर्व संकलित करून
त्यांची चार वेदात विभागणी करण्याचे महान कार्य त्यांनी केले. यामुळे सर्व
सामान्य जनांनाही वेदांचा ठाव लागला.यापूर्वी हे सनातन धर्माचे ज्ञान, मौखिक
परंपरेने गुरुकडून शिष्याला प्राप्त व्हायचे. त्या काळातील हा सर्वात मोठा
उद्योग असला पाहिजे.

भगवान व्यासांनी अठरा पुराणेही लिहिली. धर्मग्रंथांचे सार सूत्ररूपाने सांगून
ते शिष्याकडून पाठ करून घ्यायचे अशी त्यावेळी पद्धत होती. त्यामुळे मूळ
ग्रंथातील विचार कायम रहात असे. भागवत धर्मातील नारद भक्तीसूत्र तसेच
शांडिल्यसूत्र तसेच शटदर्शनांची न्यायसूत्रे, वैशेषिक सूत्रे, योगसूत्रे ही
त्यांची काही उदाहरणे. व्यासगुरुंनी ब्रह्मसूत्रे लिहिली असा सार्वत्रिक समज
आहे. ह्याच ब्रह्मसूत्रांना वेदांतसूत्रेही म्हणतात्.कारण वेदांचे संपूर्ण
ज्ञान ह्यात सामावले आहे. सर्व सूत्रांच्यात ती सर्वात प्रसिद्ध आहेत. ही
ब्रह्मसूत्रे ५५५ असून त्यांचे चार अध्यायात वर्गीकरण केले आहे. समन्वय,
अविरोध, साधना आणी फल.या चार विभागात अनेक पाद आहेत आणी अनेक अधिकरणे.परंतु ती
फार क्लिष्ट आहेत. त्यामुळे वेदान्तावरील भाष्याच्या शिवाय त्याचा अर्थ समजणे
कठीण आहे. उदाहरणार्थ प्रथमाध्यायात जिज्ञासाधिकरणात पहिले सूत्र आहे "अथातो
ब्रह्मजिज्ञासा."म्हणून ब्रह्माबद्दल जिज्ञासा " हे सूत्र समजण्यासाठी
जिज्ञासूला प्राथमिक माहिती असली पाहिजे. जसे नित्य अनित्य विवेक, फलत्याग्,
शट्सम्पत इत्यादी. हे लिहिण्याचे कारण एवढेच की थोडक्या शब्दात गर्भित अर्थ
किती आहे.

महर्षी व्यासांना कॄष्णद्वैपायन व्यास असेही त्यांच्या वर्णावरून ओळखले
जाते.तसेच त्यांचा जन्म बदरिकावनात झाला म्हणून त्यांना बादरायणही म्हणतात.
आद्य शंकराचार्य त्यांच्या शांकरभाष्यात महर्षी व्यासांना महाभारतकार तसेच
गीतेचे जनिते मानतात पण ब्रह्मसूत्रे बादरायणांची असे मानतात. मात्र त्यांचे
शिष्य ब्रह्मसूत्रांचे श्रेय व्यासांनाच देतात. ही ब्रह्मसूत्रे वेदांच्या आणी
उपनिषदांच्या तसेच भगवतगीतेतील भासमान विरोधाभासाचा अन्वयार्थ लावून त्यांना
योग्य त्या सन्दर्भात स्थान देऊन सर्व धर्मग्रन्थातील तत्वे एका छत्राखाली
आणण्यास यशस्वी झाली आहेत असे मानण्यास प्रत्यावाय नाही.

व्यासोच्छिष्ट्म जगत्रयम असे म्हणतात ते याच कारणासाठी तर नाहे?

गुरु ब्रम्हा! गुरु विष्णू! गुरु देवो महेश्वरा!

गुरु साक्षात परब्रमः! तस्मैश्री गुरुदेव नमः ..

"सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा...!

"जन्म देणारी माता मुल पोटात असताना नऊ महिने नऊ दिवस कधी होतील आणि केव्हा पोट
हलके होईल ह्याची वाट पहाते. चार दिवस अधिक गेले तर कधी बालंतीन होणार म्हणून
डॉक्टरांना विचारते. मुलगी असेल तर ती उपवर होताच जावयच्या हातात देऊन मोकळी
होते, आणि मुलगा असल्यास तो शिक्षण संपवून नोकरी करू लागला कि त्याला सुनेच्या
ताब्यात देऊन मोकळी होते, पण गुरुमाता मात्र आपले अनंत अपराध पोटात घालून, नाना
प्रकारे बोध करून जन्मजन्मांतरीचे संस्कार नाहीसे करते आणि भवबंधनातून सोडवून
आपणांस कायमचे सुखी करते"
आपण "माणूस जन्म - प्राणी जन्म - माणूस जन्म " अश्या भवचक्रात सापडून दुखं,
संकटे व त्रास भोगत आहोत, अश्या ह्या बिकट भवचक्रातून सुटण्यासाठी आपण फक्त आणि
फक्त मनुष्य जन्मातच देवाची कृपा संपादन करू शकतो, आणि देवाची हि कृपा संपादन
करून देण्यासाठी केवळ गुरु हे एकच समर्थ आहेत. आपण मनुष्यच काय तर, साक्षात
देवाने सुद्धा मानव अवतारात गुरु करून घेतले होते, आणि गुरुचे महत्व पटवून दिले
होते , जसे कि ....
श्री रामाचे गुरु वशिष्ठ
श्री कृष्णाचे गुरु सांदीपन
मग आपण तर फार साधी माणसे आहोत, आपल्यासाठी गुरु करून घेणे किती महत्वाचे आहे
नाहीका ? ह्यावरून सुखी जीवन जगण्यासाठी व मुक्ती मिळवून ह्या भवचक्रातून
कायमचे सुटण्यासाठी गुरुंच्या सहाय्याची, मार्गदर्शनाची फार जरुरी आहे हे कळून
येते.
" अश्या बिकट भवचक्रातून आपली सुटका व्हावी हि इच्हा "


"सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

गुरूंच्या आज्ञेपुढे स्वत:ला झोकून देणारा शिष्य अरुणी ! - गुरु पोर्णिमा

पूर्वी धौम्य नावाच्या मुनींचा एक आश्रम होता. तेथे त्यांचे पुष्कळ शिष्य
विद्याभ्यासासाठी रहात. त्यात अरुणी नावाचा एक शिष्य होता. एकदा जोराचा पाऊस
पडू लागला. जवळील ओढ्याचे पाणी शेतात जाऊ नये; म्हणून तेथे एक बांध घातला होता.
त्या बांधालाही पाण्याच्या जोराने भेगा पडू लागल्या. तेव्हा गुरुदेवांनी काही
शिष्यांना सांगितले, ''पाणी शेतात येऊ देऊ नका आणि पाणी आडवा.''

अरुणी आणि काही शिष्य बांधाजवळ आले. बांधाला पडलेल्या भेगा
मिटवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले; पण पाण्याचा जोर जास्त असल्याने सर्व
प्रयत्न व्यर्थ गेले. बांधाचा मधला थोडासा भाग फुटू लागला आणि पाणी हळूहळू
शेतात येऊ लागले. तेव्हा रात्र झालेली होती. आता काही उपयोग नाही; म्हणून सर्व
शिष्य परत आले. दिवसभर कष्ट केल्यामुळे दमलेले सर्व जण गाढ झोपी गेले.
सकाळपर्यंत पाऊस थांबला. तेव्हा सर्वांच्या लक्षात आले. अरुणी कोठेही नाही.
सगळया आश्रमात शोधून शेवटी ते गुरुदेवांकडे गेले आणि म्हणाले, ''गुरुदेव, अरुणी
हरवला.'' गुरुदेव म्हणाले, ''आपण शेतात जाऊन बघूया.'' सर्व शिष्य आणि धौम्यऋषी
शेतात जातात. पहातात तर काय ? फुटलेल्या बांधाच्या मध्ये पाणी अडवण्यासाठी
स्वत: अरुणीच तेथे आडवा झोपलेला त्यांना दिसला. हे पाहून सर्व जण थक्क झाले.
रात्रभर पावसात न जेवता झोपलेल्या अरुणीविषयी सर्वांच्या मनामध्ये प्रेम
निर्माण झाले. पाणी तर केव्हाच ओसरलेले होते; पण अरुणीला तेथे झोप लागलेली
होती. सर्वांनी त्याच्याजवळ जाऊन त्याला उठवले. गुरुदेवांनी त्याला जवळ घेऊन
प्रेमाने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. हे पाहून सर्व शिष्यांच्या डोळयांत
पाणी आले.

मुलांनो, अरुणीकडून आपण काय शिकायचे ? तर गुरूंचे आज्ञापालन करण्याची
तीव्र तळमळ. गुरूंचे आज्ञापालन करण्यासाठी अरुणीने स्वत:चा विचार केला नाही;
म्हणूनच तो गुरूंचा आवडता शिष्य बनला. यासाठी आपणही आपल्या गुरूंच्या चरणी
प्रार्थना करूया, 'हे गुरुदेवा, आमच्यामध्येही शिष्याचा 'आज्ञापालन' हा गुण
निर्माण होऊ दे.'

आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी

Thursday, July 14, 2011

मुंबई बॉम्ब स्पोट

गप्प बसलोत तर ...नंबरतो सबका आये गा.......
आज नाही.....आत्ता नाही........तर पुन्हा कदीच नाही.....
प्रत्येक गोष्टीची वेळ असते
  तेव्हाच ती घडायला हवी
  वेळ निघून जाण्यापूर्वीच
   तिची किंमत कळायला हवी.....!
मुंबई बॉम्ब स्पोटात मरण पावलेल्या सर्व भारतीयांना भावपूर्ण श्रध्दांजली.....

माणसावर जेवढं प्रेम करावं तेवढीच माणसं दूर जातात..?

माणसावर जेवढं प्रेम करावं तेवढीच माणसं दूर जातात..?
फुलांना जास्त कवटाळल्यावर पाकळ्याही गळून पडतात
ज्याला मनापासुन आपलं मानल तिच आपल्याला विसरून जातात
फुले गळु लागली की फुलपाखरेदेखील सोडून जातात
आपन जे मागितले तेच मिळत नाही बहूतेक आशेवर जगणं यालाच खरं जगणं म्हणतात..

Tuesday, July 12, 2011

SOLVE THE MYSTERY 64=65

 
 

परीस ( पारस ) - Nice Marathi Bodh katha

एक माणूस परीस ( पारस ) शोधायला निघाला.... त्यासाठी रस्त्यात जो दगड
येईल तो घ्यायचा, गळ्यातल्या साखळीला लावायचा आणि फेकून द्यायचा असा त्याचा
दिनक्रम सुरू झाला दिवस गेले... महिने लोटले... वर्षे सरली.... पण
त्याच्या दिनक्रमात बदल झाला नाही ....दगड घ्यायचा, साखळीला लावायचा आणि मग
तो फेकून द्यायचा....
शेवटी तो माणूस म्हातारा झाला.... आणि ज्या क्षणि
तो आपले शेवटचे श्वास मोजत होता त्यावेळी अचानक त्याचे लक्ष त्याच्या
गळ्यातील साखळीकडे गेले...
ती साखळी सोन्याची झाली होती.....
दगड
घ्यायचा, साखळीला लावायचा आणि फेकून द्यायचा या नादात त्याचे साखळीकडे
लक्षच गेले नाही....

तात्पर्य:
प्रत्येकाच्या जीवनात एकदा तरी
परीस येत असतो...कधी आई- वडिलांच्या रूपाने, तर कधी भाऊ-बहीनीच्या
नात्याने...तर कधी मित्राच्या मैत्रिणीच्या नात्याने .....तर कधी
प्रेयसीच्या नात्याने..... कोणत्या ना कोणत्या रूपात तो आपल्याला भेटत
असतो... आणि आपल्यातल्या
लोखंडाचे सोने करीत असतो...... आपण जे काही
असतो किवा बनतो त्यात त्यांचा बराच हातभार असतो .......
पण फार कमी
लोक या परीसाला ओळखू शकतात .......

गजानन अष्टक

गजानन अष्टक


गजानना गुना गारा परम मंगल पावना
अशी अवघे हरी, दुरित तेची दुर्वासना
नसे त्रिभुवना मध्ये तुझ विन आम्हा आसरा
करी पदानता वरी बहु दया न रोषा धरा ||१||

निरालस पणे नसे घडली अल्प सेवा करी
तुझी पती पावना भटकलो वृथा भू वरी
विसंबत न गाय ती अपुल्या कधी वासरा
करी पदानता वरी बहु दया न रोषा धरा ||२||

आलास जगी लावन्या परतुनी सु वाटे जन
समर्थ गुरु राज भूषवी नाम नारायण
म्हणून तुझ प्रार्थना सतत जोडूनिया करा
करी पदानता वरी बहु दया न रोषा धरा ||३||

क्षणात जल आणिले नसून थेंब त्या वापी ला
क्षणात गमानाप्रती करिसी इच्ह्चीलेल्या स्थळा
क्षणात स्वरूपे किती विविध धरिसी धीवरा
करी पदानता वरी बहु दया न रोषा धरा ||४||

अगाध करनी तुझी गुरुवरा न कोणा कळे
तुला त्यजुनी व्यर्थ ते अचरितात नाना खुळे
कृपा उदक मागती त्यजुनी गौतमी च्या तीरा
करी पदानता वरी बहु दया न रोषा धरा ||५||

समर्थ स्वरूप प्रती धरून साच बाळापुरी
तुम्ही प्रगत जाहला सुशील बाळकृष्णा घरी
हरी स्वरूप घेउन दिधली भेट भीमा तीरा
करी पदनतावरी बहु दया न रोषा धारा ||६||

स-छिद्र नौके प्रती त्वदीय पाया हे लागता
जलात बुडता तरी त्यासी नर्मदा दे हाता
अश्या तुजसी वागण्या न च समर्थ माझी गिरा
करी पदनतावरी बहु दया न रोषा धारा ||७||

आता न बहु बोलता तव पदाम्बुजा वंदितो
पडो विसर न कदा मदीय हे ची मी मागतो
तुम्ही वरद आपुला कर धारा गानू च्या शिरा
करी पदनतावरी बहु दया न रोषा धारा |८||

Monday, July 11, 2011

रडवणं असतं अगदी सोपं

रडवणं असतं अगदी सोपं
बघा जरा कुणाला हसवुन
टाके घालायला वेळ लागतो
सहज टाकता येतं उसवुन

निर्धार पाळायला निश्चय हवा
कारण नाही लागत मोडायला
क्षणार्धातच रेघ मारता येते
वेळ लागतो ती नीट खोडायला

नाकारणं एक पळवाट असते
सामोरं जाउनच होतो स्विकार
कर्तव्यासाठी लागतोच त्याग
हक्क करतात नुसती तक्रार

एकदा पाडुन फोडलेले कप
कधिच सांधता येत नाहीत
एकदा दुरावलेली मने मग
पहील्यासारखी होत नाहीत

*माणूस म्हणून जगताना*

*माणूस म्हणून जगताना*
*हा एक हिशोब करुन तर बघा!*

*“किती जगलो” याऐवजी “कसे जगलो”?*

*हा एक प्रश्न जरा मनाला विचारुन तर बघा!*

*कधी असेही जगून बघा…..*



*कधीतरी एखाद्यावर विनोद करण्याआधी*

*समोरच्याचा विचार करुन तर बघा!*

*तर कधी कोणाच्या हास्यासाठी,समाधानासाठी*

*न आवडलेल्या विनोदावरही हसुन तर बघा!*

*कधी असेही जगून बघा…..*



*संकटांमुळे खचून जाणारे तर शेकडोंनी मिळतात*

*कधीतरी अडचणींवर मात करण्याची हिम्मत दाखवुन तर बघा!*

*स्वतःपुरता विचार तर नेहमीच करतो आपण*

*कधीतरी बुडत्या्साठी काठीचा आधार होउन तर बघा!*

*कधी असेही जगून बघा…..*



*वर्तमान आणि भवि्ष्याची चिंता तर सदाचीच असते*

*कधीतरी भूतकाळाच्या वि्श्वात गुंगून तर बघा!*

*काळाची वाळू हातातुन निसटली म्हणुन काय झाले?*

*आधी अनुभवलेला क्षण पुन्हा एकदा जगून तर बघा!*

*कधी असेही जगून बघा…..*



*प्रतिसादाची काळजी का करावी नेहमी?*

*एखाद्यावर जिवापाड,निर्मळ,एकतर्फी प्रेम करुन तर बघा!*

*ज्या प्रेमाबद्दल सर्व जग कुतूहल करते*

*त्या अथांग भावनेची व्याख्या करुन तर बघा!*

*कधी असेही जगून बघा…..*



*अतिसामान्य जीवन नशीबी असले म्हणून काय झाले?*

*कधीतरी सामान्यातले असामान्य होण्याची जिद्द दाखवून तर बघा!*

*चिमणीसारखा जन्म मिळाला असला तर काय झाले?*

*आकाशाला गवसणी घालण्याचा प्रयत्न करुन तर बघा!*

*कधी असेही जगून बघा…..*



*आयुष्य रोजच वेगवेगळे रंग उधळते*

*त्या रंगांमधे आनंदाने रंगून तर बघा!*

*तसे जगायला काय?कुत्रे-मांजरीही जगतात हो*

*कधीतरी माणूस म्हणुन स्वतःच्या जगण्याचा उद्देश शोधून तर बघा!*

*कधी असेही जगून बघा…..*

विठ्ठल हा कितवा अवतार ?

विठ्ठल हा कितवा
अवतार ?

 विष्णुभगवानांनी घेतलेल्या दशावतारांची नांवे सर्वांनाच
तोंडपाठ असतात. त्यामधील मत्स्य, कूर्म आणि वराह हे पहिले तीन अवतार
प्राणीवर्गांत घेतलेले आहेत. त्यांच्याबद्दल सुसंगत अशी फारशी माहिती सर्वांना
ठाऊक नसते. भक्त प्रल्हादाचे रक्षण करण्यासाठी नरसिंह अवतार धारण करून त्याने
हिरण्यकश्यपु राक्षसाला ठार मारले आणि बटु वामनाच्या वेषात येऊन महाबळीराजाला
पाताळात गाडले. एवढी कामे करण्यापुरतेच श्रीविष्णूने हे दोन अवतार घेतले आणि
कार्यभाग संपताच ते पुन्हा अदृष्य होऊन गेले. अशा रीतीने त्यांच्या पहिल्या
पांच अवतारांमधील संपूर्ण जीवनाची कथा सामान्यांना ज्ञात नसते. त्यानंतरचे
परशुराम, रामचंद्र आणि श्रीकृष्ण या तीन अवतारांबद्दल अनेक आख्याने ऐकलेली
असतात. या अवतारांमधील त्यांचे आईवडील कोण होते, त्यांचे बालपण कसे गेले, मोठे
झाल्यावर त्यांनी कोणते जीवितकार्य केले वगैरेची मात्र खूप सविस्तर माहिती
बहुतेक लोकांना ठाऊक असते. शेवटचे दोन अवतार बुद्ध आणि कल्की यांच्याबद्दल
मात्र थोडा संभ्रम आहे.

दहावा कल्की अवतार कधी होणार आहे कोणास ठाऊक? तो होऊन गेला आहे असेही कांही लोक
समजतात, पण ‘विष्णूचा अवतार’ म्हणून ओळखला जावा एवढा मोठा महापुरुष कांही
अलीकडच्या काळात होऊन गेलेला दिसत नाही. सर्वसाधारणपणे गौतम बुद्धालाच
‘विष्णूचा नववा अवतार’ मानले जाते. पण पंढरपूरचा विठ्ठल हाच ‘बुद्ध’ नांवाचा
नववा अवतार आहे असे समजणारे अनेक लोक महाराष्ट्रात आहेत. हा समज कधी आणि कुठे
निर्माण झाला आणि कोठपर्यंत पसरला ते माहीत नाही, पण मी तो लहानपणीच ऐकला होता
आणि इतिहासाच्या पुस्तकातून गौतमबुद्धाची ओळख होण्यापूर्वी मी ही तसेच समजत
होतो. सह्याद्री वाहिनीवरील विठ्ठलाची माहिती देणारा एक बोधपट काल पाहिला
त्यांतसुद्धा असेच विधान केलेले दिसले. त्याबद्दल थोडे स्पष्टीकरणसुद्धा दिले
गेले.



भक्त पुंडलीकावर प्रसन्न होऊन भगवान विष्णु त्याला भेटायला त्याच्या पंढरपूर
येथील जागी आले. नेमका त्या वेळेस तो आपल्या आईवडिलांच्या सेवेत गर्क होता,
म्हणून त्याने विष्णूच्या दिशेने एक वीट भिरकावून देऊन तिच्यावर थोचा वेळ उभे
रहायला सांगितले. पुंडलीकाला पुरसत मिळताच त्याने विष्णूला वंदन करून त्याची
क्षमा मागितली आणि त्याने कशासाठी येणे केले ते विचारले. विष्णूने आपण
त्याच्यावर प्रसन्न झालो असल्याचे सांगून कोणतेही वरदान मागायला सांगितले, पण
“आपण आपल्या मातापितरांच्या सेवेत पूर्णपणे संतुष्ट आहोत, आपल्याला आणखी कांही
नको” असे पुंडलीकाने सांगितले. “स्वतःसाठी कांही नको असल्यास इतरांसाठी माग”
असे म्हणताच “देवाने आपला पुढील अवतार सुजनांच्या कल्याणासाठी घ्यावा” असे
मागणे त्याने मागितले आणि देवाने “तथास्तु” म्हंटले. तोच त्याचा पुढचा अवतार
समजायचा कां नाही यावर दुमत होऊ शकते.

‘अवतरणे’ म्हणजे वरून खाली येणे एवढा अर्थ घेतला तर विठ्ठल हा सुद्धा एक
‘अवतार’ ठरू शकतो, पण या अवतारात त्याने त्यापूर्वीच्या परशुराम, रामचंद्र व
श्रीकृष्ण यांच्यातल्याप्रमाणे मानवी मातापित्यांच्या घरी जन्म घेतलेला नाही.
गौतमबुद्धाने मात्र ‘सिद्धार्थ’ या नांवाने मनुष्यजन्म घेतला होता हा एक फरक
आहे. विठ्ठलाच्या नांवाला बहुधा शास्त्रपुराणांचा आधार नसावा. विष्णूच्या
दशावतारांच्या यादीत त्याचे नांव नाही तसेच केशव, नारायण, माधव इत्यादी
त्याच्या ज्या चोवीस नांवांना पूजाविधीमध्ये सारखा नमस्कार केला जातो त्यातही
विठ्ठल हे नांव नाही. इतकेच नव्हे तर विष्णूसहस्रनामांत देखील त्याचा समावेश
नाही. गौतमबुद्धाचा आहे की नाही ते माहीत नाही, पण विठ्ठलाच्या नांवाला
शास्त्रपुराणांची मान्यता मिळालेली होती असे दिसत नाही.

विठ्ठल आणि गौतमबुद्ध या दोघांमध्ये एक गोष्ट समान आहे. ती म्हणजे दोघांनीही
कुठल्या दैत्याचा संहार वगैरेसारखी हिंसा केलेली नाही. विष्णूच्या हातात नेहमी
सुदर्शनचक्र, शंकराकडे त्रिशूळ किंवा श्रीरामाकडे धनुष्यबाण असतात, पण
पांडुरंगाच्या हातात कोणतेही शस्त्र नसते. दोन्ही हात कंबरेवर ठेऊन तो शांत
मुद्रेने उभा असतो. गौतमबुद्धाने तर क्षत्रियधर्माचा त्याग करून अरण्यवास
पत्करला आणि विश्वबंधुत्वाचा उपदेश जगाला केला. विठ्ठलाच्या भक्तांनी म्हणजेच
सर्व संतांनीसुद्धा आपसातील प्रेम वाढवण्याचाच संदेश सगळ्या लोकांना दिला.
विठ्ठलाने त्यांना परोक्ष अपरोक्ष रूपाने सतत सहाय्य केले असल्याच्या आख्यायिका
आहेत. “देवाने आपला पुढील अवतार सुजनांच्या कल्याणासाठी घ्यावा” ही मागणी अशा
रीतीने पूर्ण होतांना दिसते.

आजच्या काळातील बौद्धधर्मीय लोक आपला ‘धम्म’च वेगळा मानतात आणि चीन, जपान,
श्रीलंका यासारख्या परदेशातून आलेले भिख्खू त्यांच्या धार्मिक विधींचे संचलन
करतांना दिसतात. गौतमबुद्धाला श्रीविष्णूचा अवतार मानणे या धम्मपंडितांना कितपत
मान्य आहे कोणास ठाऊक? तसे नसेल तर कदाचित आणखी कांही वर्षांनी तरी विष्णूच्या
दशावतारातील नवव्या अवताराची वेगळी ओळख करावीच लागेल.

Thursday, July 7, 2011

निस्वार्थ मैत्री

*कधी भांडणाची साथ, कधी मैत्रीचा हात
कधी प्रेमाची बात, अशी असते
निस्वार्थ मैत्रीची जात

या मैत्रीचा खरा अर्थ केव्हा कळतो?
नेत्रकडा ओलावल्या अन शब्द ओठांवरच
अडखळला, मित्र या शब्दाचा अर्थ
तो दूर गेल्यावर कळला.*


*हिरव्या श्रावणात हातावर रंगलेल्या ... मेंदी सारखी....
आयुश्यभर आठवत रहाते....

मैत्री म्हणजे एकमेकांना समजणं.. आणि समजावणं असतं.....
मैत्री म्हणजे... कधी कधी स्वताःलाच आजमावणं असतं .....

घट्ट लावलेलं मनाचं दार.. मैत्रीत अलगद उघड्तं....
हळव्या मनात जपलेलं 'अलगुज' अवचित ओठांवर येतं......

मैत्री मधुनच जन्म घेतं.. निखळ प्रेमाचं रोपटं.....
प्रेम ! परमेश्वरानं माणसाला दिलेली... सर्वात सुंदर गोश्ट !......

मित्राचा 'सखा' आणि मैत्रीणीची 'सखी'......
मैत्रीतुनच फ़ुलतात नाती.... फ़ुलपाखरासारखी........

इन्द्रधनुश्यी रंग लेवुन.. फ़ुलपाखरु आकाशात झेपावते.....
हिरव्या श्रावणातली मेंदी.. आणखीनच रंगत जाते.....!!*
--
*

मैत्री करण्यासाठी ....

मैत्री करण्यासाठी नसावं लागतं श्रीमंत आणि सुंदर
त्याच्यासाठी असावा लागतो फ़क्त मैत्रीचा आदर

काहीजण मैत्री कशी करतात?
उबेसाठी शेकोटी पेटवतात अन
जणू शेकोटीची कसोटी पहातात.
स्वार्थासाठी मैत्री करतात अन
कामाच्या वेळेस फ़क्त आपलं म्हणतात.
शेकोटीत अन मैत्रीत फ़रक काय?
दोन्हीपण एकच जाणवतात.

मैत्री करणारे खूप भेटतील
परंतू निभावणारे कमी असतील
मग सांगा, खरे मित्र कसे असतील?

कधी भांडणाची साथ, कधी मैत्रीचा हात
कधी प्रेमाची बात, अशी असते
निस्वार्थ मैत्रीची जात

या मैत्रीचा खरा अर्थ केव्हा कळतो?
नेत्रकडा ओलावल्या अन शब्द ओठांवरच
अडखळला, मित्र या शब्दाचा अर्थ
तो दूर गेल्यावर कळला.

आपल्यावर जीवापाड प्रेम करणारं
सुख-दु:खाच्या क्षणी आपल्या मनाला जपणारं
जीवनाला खरा अर्थ समजावणारं
*--

101 ways to make other people smile

I have already started putting some of these into practice and note that the results are absolutely phenomenal.


01. Call an old friend, just to say hi.
02. Hold a door open for a stranger.
03. Invite someone to lunch.
04. Compliment someone on his or her appearance.
05. Ask a coworker for their opinion on a project.
06. Bring cookies to work.
07. Let someone cut in during rush hour traffic.
08. Leave a waitress or waiter a big tip.
09. Tell a cashier to have a nice day.
10. Call your parents.
11. Let someone know you miss them.
12. Treat someone to a movie.
13. Let a person know you really appreciate them.
14. Visit a retirement center.
15. Take a child to the zoo.
16. Fill up your spouse’s car with gas.
17. Surprise someone with a small gift.
18. Leave a thank-you note for the cleaning staff at work.
19. Write a letter to a distant relative.
20. Tell someone you thought about them the other day.
21. Put a dime in a stranger’s parking meter before the time expires.
22. Bake a cake for a neighbor.
23. Send someone flowers to where they work.
24. Invite a friend to tea.
25. Recommend a good book to someone.
26. Donate clothing to a charity.
27. Offer an elderly person a ride to where they need to go.
28. Bag your own groceries at the checkout counter.
29. Give blood.
30. Offer free baby-sitting to a friend who’s really busy or just needs a break.
31. Help your neighbor rake leaves or shovel snow.
32. Offer your seat to someone when there aren’t any left.
33. Help someone with a heavy load.
34. Ask to see a store’s manager and comment on the great service.
35. Give your place in line at the grocery store to someone who has only a few items.
36. Hug someone in your family for no reason.
37. Wave to a child in the car next to you.
38. Send a thank-you note to your doctor.
39. Repeat something nice you heard about someone else.
40. Leave a joke on someone’s answering machine.
41. Be a mentor or coach to someone.
42. Forgive a loan.
43. Fill up the copier machine with paper after you’re done using it.
44. Tell someone you believe in them.
45. Share your umbrella on a rainy day.
46. Welcome new neighbors with flowers or a plant.
47. Offer to watch a friend’s home while they’re away.
48. Ask someone if they need you to pick up anything while you’re out shopping.
49. Ask a child to play a board game, and let them win.
50. Ask an elderly person to tell you about the good old days.
51. During bad weather, plan an indoor picnic with the family.
52. Buy someone a goldfish and bowl.
53. Compliment someone on their cooking and politely ask for a second helping.
54. Dance with someone who hasn’t been asked.
55. Tell someone you mentioned them in your prayers.
56. Give children’s clothes to another family when your kids outgrow them.
57. Deliver extra vegetables from your garden to the whole neighborhood.
58. Call your spouse just to say, I love you.
59. Call someone’s attention to a rainbow or beautiful sunset.
60. Invite someone to go bowling.
61. Figure out someone’s half-birthday by adding 182 days, and surprise them with a cake.
62. Ask someone about their children.
63. Tell someone which quality you like most about them.
64. Brush the snow off of the car next to yours.
65. Return your shopping cart to the front of the store.
66. Encourage someone’s dream, no matter how big or small it is.
67. Pay for a stranger’s cup of coffee without them knowing it.
68. Leave a love letter where your partner will find it.
69. Ask an older person for their advice.
70. Offer to take care of someone’s pet while they’re away.
71. Tell a child you’re proud of them.
72. Visit a sick person, or send them a care package.
73. Join a Big Brother or Sister program.
74. Leave a piece of candy on a coworker’s desk.
75. Bring your child to work with you for the afternoon.
76. Give someone a recording of their favorite music.
77. Email a friend some information about a topic they are especially interested in.
78. Give someone a homemade gift.
79. Write a poem for someone.
80. Bake some cookies for your local fire or police department
81. Organize a neighborhood cleanup and have a barbecue afterwards.
82. Help a child build a birdhouse or similar project.
83. Check in on an old person, just to see if they’re okay.
84. Ask for the recipe after you eat over at someone’s house.
85. Personally welcome a new employee at work and offer to take them out for lunch.
86. While in a car, ask everyone to buckle up because they are important to you.
87. Let someone else eat the last slice of cake or pizza.
88. Stop and buy a drink from a kid’s lemonade stand.
89. Forgive someone when they apologize.
90. Wave to someone looking for a parking space when you’re about to leave a shopping center.
91. Send a copy of an old photograph to a childhood friend.
92. Leave a pint of your spouse’s favorite flavor of ice cream in the freezer with a bow on it.
93. Do a household chore that is usually done by someone else in the family.
94. Be especially happy for someone when they tell you their good news.
95. Compliment a coworker on their role in a successful project.
96. Give your spouse a spontaneous back rub at the end of the day.
97. Serve someone in your family breakfast in bed.
98. Ask someone if they’ve lost weight.
99. Make a donation to a charity in someone’s honor.
100. Take a child to a ballgame.
101. Share this list to 10 of your favorite people

काही आठवणी विसरता येत नाहीत




काही आठवणी विसरता येत नाहीत
काही नाती तोडता येत नाहीत....

मानस दुरावली तरी मन नाही दुरावत
चेहरे बदलले तरी ओळख नाही बदलत

वाटा बदल्या तरी ओढ नाही संपत
पावल अडखलली तरी चालण नाही थांबत

अंतर वाढल म्हणून प्रेम नाही आटत
बोलण नाही झाल तरी आठवण नाही थांबत

गाठी नाही बांधल्या म्हणून बंध नाही तुटत
परके झाले तरी आपलेपण नाही सरत

नवीन नाती जोडली तरी जुनी नाती नाही तुटत
रक्ताची नसली तरी.....काही नाती नाही तुटत

एकही मित्र नाही असा माणूस कुठेच नसेल
थोड्या पुरती का होईना प्रत्येकाने मैत्री केली असेल

शरीरात रक्त नसेल तरी चालेल पण आयुष्यात मैत्री ही हवीच
कितीही जुनी झाली तरी ती नेहमी वाटते नवीच

रक्ताच्या नात्यात नसेल एवढी मैत्रीच्या नात्यात ओढ असते
कशीही असली तरी शेवटी मैत्री गोड असते.

मैत्री म्हणजे त्याग आहे मैत्री म्हणजे विश्वास आहे
हवा फक्त नावापुरती तर मैत्री खरा श्वास आहे

मैत्रीच्या या नात्या बद्दल लिहिण्यासारखे खूप आहे
खरे नात्याला नसले तरी मैत्रिला एक रूप आहे...

नातं.....!

नातं

या जगात सर्वात सुंदर काय अस विचारलं तर
मी म्हणेन, माणसाचं माणसासोबत असलेल नातं.

अस नातं गुंफ़ता गुंफ़ता
स्वत:सोबत स्वत:चेच एक नाते
नकळतं गुंफ़ले जात असते...

कितीतरी खोल द-या, उंचच सुळक्यांचे डोंगर
अन काटेरी झुडपांचे रस्ते पार करतांना,
नात्याला धक्का न लागू देण्याची ती असोशी....

जगण्याचे सगळे संदर्भ त्या नात्यात एकवटून यावेत
अन जगता जगता ते नातंच एकाएकी गवसेनासं व्हावं..

रिकाम्या ओंजळीनेच मग
जगण्याचे सगळे धडे भरभरुन द्यावे.....

असं नातं जसं समृध्द करतं.... तसच वाताहातही करतं...

तरीही,

या जगात सर्वात सुंदर काय अस विचारलं तर
मी म्हणेन, माणसाचं माणसासोबत असलेल नातं.

मैत्री म्हणजे

*मैत्री म्हणजे विश्वास
मैत्री म्हणजे अभिमान
मैत्री म्हणजे जीवनातील
जगण्याचा स्वाभीमान

मैत्री म्हणजे प्रेम
मैत्री म्हणजे जाणीव
मैत्री शिवाय जीवनात
आधाराची उणीव

मैत्री म्हणजे विश्व
मैत्री म्हणजे आकाश
मैत्री म्हणजे तिमिरात
वाट दावणारा प्रकाश

मैत्री म्हणजे सुख दु:ख
मैत्री म्हणजे हर्श
मैत्री म्हणजे जिव्हाळ्याचा
हळुवार स्पर्श

मैत्री म्हणजे रान
मैत्री म्हणजे कोवळे उन
मैत्री म्हणजे जीव जडणारी
सुमधुर वार्याची धुन

मैत्री म्हणजे खेड
मैत्री म्हणजे पायवाट
मैत्री म्हणजे पिकाला
पाणी पाजणारा मळ्यातील पाट

मैत्री म्हणजे तेज
मैत्री म्हणजे तारा
मैत्री म्हणजे प्रत्येकाला
हवा असणारा मोहक वारा

मैत्री म्हणजे दिलेला शब्द
मैत्री म्हणजे आन
मैत्री म्हणजे घातलेली शपथ
मैत्री म्हणजे प्राण

मैत्री म्हणजे ओढ
मैत्री म्हणजे आठवण
मैत्री म्हणजे आयुश्यातील
न सम्पणारी साठवण

मैत्री म्हणजे मस्करी
मैत्री म्हण्जे राग
तरीही आपल्या जीवनातील
हा एक अविभाज्य भाग

काही मजेशीर व्याख्या,

काही मजेशीर व्याख्या,काही कधीतरी वाचलेल्या, तर काही रचलेल्या.
बघा आवड्तायेत का?

अनुभव - सभ्य शब्दात मांडलेल्या चुका

मोह - जो आवरला असता माणूस सुखी राहतो पण आवरला नाही तर अजून सुखी होतो

शेजारी - तुमच्या स्वतःपेक्षा ज्याला तुमच्या आयुष्याची खडानखडा माहिती असते तो

सुखवस्तू - वस्तुस्थितीत सुख मानणारा

वक्तृत्व - मिनिटा दोन मिनिटात सांगून संपणारी कल्पना दोन तास घोळवणे

लेखक - चार पानात लिहून संपणाऱ्या गोष्टीसाठी ४०० पानं खर्ची घालणारा

फ्याशन - शिंप्याच्या हातून झालेल्या चुका

पासबुक/ब्यांक्बुक - जगातील सर्वोत्कृष्ठ पुस्तकाचे नाव (जर भरपूर ब्यालेंस
असेल तर)

ग्यालरी- मजल्यावरून लोकांच्या डोक्यावर कचरा फेकण्याची जागा

लेखणी - एकाच वेळी असंख्य लोकांचा गळा कापण्याचे साधन

छत्री - एकाचा निवारा, दोघांचा शॉवर बाथ

कॉलेज - शाळा आणि लग्न यामधील काळ घालवण्याचे मुलींचे एक साधन

परीक्षा - ज्ञान तपासून घेण्याचे एक 'हातयंत्र'

परीक्षा - पालक आणि शिक्षक यांच्या साडेसातीचा काळ

विश्वशांती - दोन महायुद्धांच्या मधला काळ

दाढी - 'कुरुपपणा' लपवण्याचे' रुबाबदार' साधन

थाप - आजकाल १००% लोक हि फुकटात एकमेकांना देतात

काटकसर - कंजूषपणाचे एक 'गोंडस' नाव

नृत्य - पद्धतशीरपणे लाथा झाडण्याची कला

घोरणे - नवर्याने /बायकोने केलेल्या दिवसभराच्या अन्यायाचा बदला रात्री
घेण्याची निसर्गाने बहाल केलेली देणगी

मन - साली नेहमी चोरीस जाणारी वस्तू

ब्रह्मचर्य - कुठेच न जुळल्याने स्वीकारायचा मार्ग

विवाहित माणूस - जन्मठेपेचा कैदी

विधुर - जन्मठेपेतून सूट मिळालेला कैदी

श्रीमंत नवरा - चालतं बोलतं atm कार्ड

श्रीमंत बायको - अचानक लागलेली लॉटरी

IT वाला - सतत काहीतरी काम करण्याचे सोंग करणारा इसम

IT वाली - श्रीमंत नवरा मिळावा म्हणून स्पेशल ट्रेनिंग घेतलेली स्त्री

बुद्धिवादी - ज्याच्या बुद्धीविषयी चारचौघात वाद आहे असा

नवरात्र - कंडोमचा खप वाढणारा काळ

स्कार्फ - बॉयफ्रेंड बरोबर बाईक वरून फिरताना कोणी ओळखू नये म्हणून थोबाड
लपवायचे मुलींचे एक साधन

चुंबन - रेशनकार्डाशिवाय मिळणारी साखर

लग्नाचा हॉल - दोन जिवांच वेल्डिंग करणारा कारखाना

मिसळपाव.कॉम - जगातील सर्व 'नमुन्यांचे' एकत्रित पणे टेस्टिंग करणारी
प्रयोगशाळा

आई फ़क्त तुझ्यासाठी.......

बांधून मनाशी खुणगाठी
निघालो धावत स्वप्नांपाठी
कचरते मन, अडखळते पाउल
आई फ़क्त तुझ्यासाठी.......
कशी राहशील सोडून मला
सतावेल आठवण क्षणाक्षणा
रडन्यासाठी तुला आता
न लागेल कांद्याचा बहाणा
बस stop वर तुझा हात सोडवताना
माझं उसणं अवसाण...गळून गेलं होतं
शेवटच्या क्षणी जर बाबांनी तुला माघे खेचलं नसतं...
त्या बस च  एक सीट नक्कीच रिकामं गेलं असतं...
प्रत्येक वेळी तुला फोनवर बोलताना
गळा अगदी दाटून येतो.....
थांबवून हुंदका कसाबसा मी..
balance संपल्याचा बहाणा करतो..
कळुन ही न कळल्यासारखी तू..
मग माझंच सांत्वन करतेस...
पण मलाही माहित आहे आई..
फोन ठेवताच तू रडतेस...
इथे रोज pizza आणि burger खाताना...
तुझ्या भाकर भाजीची आठवण येते..
अशी तुझी आठवण काढून जेवताना मग..
का कुणास ठावूक..प्रत्येक गोष्ट खारटचं लागते...
ऑफिसातुन थकुन घरी आल्या नंतर, तोंडातून
"आई चहा दे गं " अगदी सहज निघून जातं
आणि तू इथे नसल्याचं लक्षात येताच...
घर अगदी भकास भकास वाटू लागतं...
चहा पिण्याची इच्छा जाते मरून...
शरीर बोजड अन मन खिन्न खिन्न होतं.....
थकलेलं माझं शरीर, लगेचच...
स्वताःला निद्रेच्या ताबी देतं...
सताड जागं माझ मन मात्र, तुझा ..
केसांतून फिरणारा...गोंजारणारा हात शोधत राहतं...
सकाळी उठल्यानंतर पुन्हा मगं
माझी रोजचीच धावपळं सुरू होते...
आणि मग मनात विचार येतो...
तू असलीस की सर्व कसे सुरळीत होते...
अशा या माझ्या busy दिनचर्येत...
तुझी उणीव जाणवत राही क्षणोक्षणी
धावत येईन परत तुझ्यापाशी आई,
पहिली संधी मला मिळता क्षणी....
सरतील दिवस बघता बघता
परत येईन मी तुझ्याचपाशी...
ठेवून पायावर डोई, मागेन तुझी माफ़ी
सोडून तुला नाही जाणार.मी .पुन्हा कधीही  ....

****** *सुविचार स॑ग्रह ***********

*सुविचार ही माणसाच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी शक्ती आहे.*
ज्या माणसांकडे विचारांचा भक्कम पाया नाही त्या माणसांच्या आयुष्याची इमारत
उभीच राहू शकत नाही.
आणि यदाकदाचित समजा, ती उभी राहिलीच तरी ती भक्कम असेलच असं आपण ठामपणे म्हणू
शकत नाही.
जीवनात, सुखाचे, दु:खाचे, यशाचे, अपयशाचे, आशेचे, निराशेचे असे अनेक प्रसंग
येतात.
पण विचारांचा भक्कम पाया असणारी माणसं कुठल्याही प्रसंगी ठामपणे उभी राहतात.
आपल्या भौतिक गरजा मर्यादीत ठेवून ध्येयपूर्तीसाठी धडपडणं अयोग्य नाही.
पण असं धडपडूनही अपेक्षित यश लाभलं नाही तर नियती देईल ते आनंदान स्विकारता
यायला हवं.
आयुष्यात कुटुंब, कामाचं ठिकाण, नातेवाईक, समाज अशा अनेक ठिकाणी संकटं येतात.
संकटं टाळता येणं शक्य नाही, पण...पण, दु:ख टाळता येणं शक्य आहे
एखाद्या घटनेकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलता येते आणि तीच ताकद विचारांमध्ये
असते.
कारण कोणत्याही कृतीच्या मुळाशी एक माणूस म्हणूश यशस्वी जीवन जगू पाहणाऱ्या
प्रत्येकाने हे वाचायला हवं
नव्हे, अगदी १००% आचरणात आणायला हवं !

**************************************************
१) सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो.
२) आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते.
३) प्रार्थना म्हणजे मनाचं स्थान
४) जग प्रेमाने जिंकता येतं; शत्रुत्वाने नाही.
५) यश मिळवायचं असेल तर स्वत:च स्वत:वर काही बंधन घाला.
६) प्रत्येकाच्या मनात एक आदर्श व्यक्ती असलीच पाहिजे.
७) ज्याने स्वत:चं मन जिंकलं त्याने जग जिंकलं.
८) यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती-आत्मविश्वास.
९) प्रतिकूलतेतही अनुकूलता निर्माण करतो तोच खरा माणूस !
१०) चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देवमाणूस !
११) मित्र परिसासारखे असावेत म्हणजे आयुष्याचं सोनं होतं.
१२) छंद आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात.
१३) आपण जे पेरतो तेच उगवतं.
१४) फ़ळाची अपेक्षा करुन सत्कर्म कधीच करु नये.
१५) उशीरा दिलेला न्याय हा न दिलेल्या न्यायासारखा असतो.
१६) शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम.
१७) प्रेम सर्वांवर करा पण श्रध्दा फ़क्त परमेश्वरावरच ठेवा.
१८) आधी विचार करा; मग कृती करा.
१९) आयुष्यत आई आणि वडील यांना कधीच विसरु नका,
२०) फ़क्त स्वत:साठी जगलास तर मेलास आणि स्वत:साठी जगून दुसऱ्यांसाठी जगलास तर
जगलास !
२१) एकमेकांची प्रगती साधते ती खरी मैत्री.
२२) अतिथी देवो भव ॥
२३) अपयशाने खचू नका; अधिक जिद्दी व्हा.
२४) दु:ख कवटाळत बसू नका; ते विसरा आणि सदैव हसत रहा.
२५) आपल्यामुळे दुसऱ्याला दु:ख होईल असे कधीही वागू नका.
२६) निघून गेलेला क्षण कधीच परत आणता येत नाही.
२७) खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते. सुट्टी ही त्याच्यासाठी नवं
काहीतरी शिकण्याची संधी असते.
२८) उद्याचं काम आज करा आणि आजचं काम आत्ताच करा.
२९) चुकीचा व्यवहार माणसं तोडतो म्हणून तो सत्याने आणि सन्मानाने करा.
३०) नवं काहीतरी शिकण्यासाठी मिळालेला वेळ म्हणजे सुट्टी.
३१) माणसाची चौथी मूलभूत गरज म्हण्जे पुस्तक.
३२) सत्याने मिळतं तेच टिकतं.
३३) जो दुसऱ्यांना देतो त्याला देव देतो.
३४) परमेश्वराच्या आशीर्वादाशिवाय कुठलेही कार्य सिध्दीस जात नाही.
n
३५) हिंसा हे जगातलं सगळ्यात मोठं पाप आहे; मग ती एखाद्या माणसाची असो वा पशुची
!
३६) स्वप्न आणि सत्य यात साक्षात परमेश्वर उभा असतो.
३७) प्राप्तीपेक्षा प्रयत्नांचा आनंद अधिक असतो.
३८) खरी श्रीमंती शरीराची, बुध्दीची आणि मनाची
३९) तडजोड हे आयुष्याचं दुसरं नाव आहे.
४०) वाहतो तो झरा आणि थांबते ते डबकं ! डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस
!!
४१) जो गुरुला वंदन करत नाही; त्याला आभाळाची उंची लाभत नाही.
४२) गर्वाचं घर नेहमीच खाली असतं.
४३) झाडावर प्रेम करणारा माणूस सदैव प्रसन्नच असतो.
४४) माणसाचा सगळ्यात मोठा सदगुण म्हणजे त्याची माणुसकी
४५) क्रांती हळूहळू घडते; एका क्षणात नाही.
४६) सहल म्हणजे माणसिक आनंदाची सामुहिक क्रिडा
४७) मुक्या प्राण्यांवर सदैव प्रेम करा.
४८) आयुष्याच्या प्रवासात प्रवास अत्यावश्यक आहे.
४९) बाह्यसौंदर्यापेक्षा अंतर्गत सौंदर्य जास्त मोलाचं असतं.
५०) मनाची श्रीमंती ही कुठल्याही श्रीमंतीपेक्षा मोठी असते
५१) तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली यावरुन तुमची श्रीमंती कळते.
५२) शिक्षक म्हणजे विद्यार्थ्याचा दुसरा पालकच.
५३) मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा; ज्ञानाचा प्रकाश कुठुन कधी येईल सांगता येत
नाही.
५४) आपल्याला मदत करणाऱ्या माणसांशी नेहमी कृतज्ञ रहा.
५५) एखाद्याला गुन्हेगार ठरविताना त्याच्या जागी स्वत:ला ठेवून बघा.
५६) परीक्षा म्हणजे स्वत:च्या आत डोकावून पाहण्याची संधी !
५७) खिडकी म्हणजे आकाश नसतं.
५८) जगण्यात मौज आहेच पण त्याहून अधिक मौज फ़ुलण्यात आहे
५९) वाचन, मनन आणि लेखन म्हणजे अध्ययन.
६०) भाकरी आपल्याला जगवते आणि गुलाबाचं फ़ूल कशासाठी जगायचं हे शिकवते.
६१) कविता म्हणजे भावनांचं चित्र!
६२) संभ्रमाच्या वेळी नेहमी आपल्या कर्तव्याला प्राधान्य द्या.
६३) तुम्ही जेवढं इतरांना द्याल तेवढंच, किंबहुना त्याच्या कित्येक पटीने देव
तुम्हाला देईल.
६४) ज्याच्यामधे मानवता आहे तोच खरा मानव !
६५) स्वत:च्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा वापर कधी करु नका; आणि स्वत:चा वापर
कुणाला करु देऊ नका.
६६) अनुभवासारखा दुसरा गुरू नाही.
६७) तुलना करावी पण अवहेलना करू नये.
६८) समाधानी राहण्यातच आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख आहे.
६९) आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी क्रोधाचे गुलाम बनू नका.
७०) मनात आणलं तर या जगात अश्यक्य असं काहीच नाही.
७१) चेहरा हा आपल्या व्यक्तीमत्त्वाचा आरसा असतो.
७२) व्यर्थ गोंष्टींची कारणे शोधू नका; आहे तो परिणाम स्वीकारा.
७३) आवडतं तेच करू नका; जे करावं लागतं त्यात आवड निर्माण करा.
७४) तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे.
७५) अश्रु येणं हे माणसाला ह्रदय असल्याचं द्योतक आहे.
७६) विचारवंत होण्यापेक्षा आचारवंत व्हा.
७७) मरण हे अपरिहार्य आहे त्याला भिऊ नका.
७८) आयुष्यात प्रेम कारा ; पण प्रेमाचं प्रदर्शन करू नका.
७९) आयुष्यात कुठलीच नाती ठरवून जोडता येत नाही.
८०) प्रायश्चित्तासारखी दूसरी शिक्षा नाही.
८१) तुम्ही जिथे जाल तिथे तुमची गरज निर्माण करा.
८२) सगळेच निर्णय मनाने घेऊ नका; काही निर्णय बुध्दीलाही घेऊ द्या.
८३) काळ्याकुट्ट रात्रीनंतर सुर्य उगवतोचं.
८४) लखलखते तारे पाहण्यासाठी आपल्याला अंधारातच राहवं लागतं.
८५) चांगली कविता माणसाला संवेदनाक्षम बनवते.
८६) तुमची उक्ती आणि कृती यात भेद ठेवू नका.
८७) भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो; भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद
देतो
पण आयुष्याचा आनंद फ़क्त वर्तमानकाळच देतो.
८८) चांगला माणूस घडवणे हेच शिक्षणाचे खरे ध्येय आहे.
८९) आयुष्यात सर्वात जास्त विश्वास परमेश्वरावर ठेवा.
९०) उलटा केलेला पिरॅमिड कधीच उभा राहू शकत नाही
९१) पोहरा झुकल्याशिवाय विहिरीतलं पाणी पोहऱ्यात जात नाही.
९२) अत्तर सुगंधी व्हायला फ़ुले सुगंधी असावी लागतात.
९३) मित्राच्या मृत्यूपेक्षा मैत्रीचा मृत्यू अधिक दुःखदायक असतो.
९४) रागाला जिकंण्याचा एकमेव उपाय - मौन !
९५) अती अशा हे दुःखाचं मूळ कारण आहे.
९६) अंथरूण बघून पाय पसरा.
९७) कधी कधी हक्क मागून मिळत नाहीत; ते मिळवावे लागतात.
९८) तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे त्याविषयी कमी बोला, आणि ज्या विषयाची
माहिती नाही त्या विषयी मौन पाळा.
९९) अतिशहाणा त्याचा बैल

फुले शिकवतात......,

फुले शिकवतात......,
गुलाब सांगतो,
येता जाता रडायचं नसतं,
काट्यात सुध्दा हसायचं असतं;

रात राणी म्हणते,
अंधाराला घाबरायचं नसतं,
काळोखात ही फुलायचं असतं;

सदाफुली सांगते,
रुसुन रुसुन रहायचं नसतं,
हसुन हसुन हसायचं असतं;

बकुळी म्हणते,
सावळ्या रंगाने हिरमुसायचं नसतं,
गुणाच्या गंधाने जिंकायचं असतं;

मोगरा म्हणतो,
स्वत:चा बडेजावपणा सांगायचा नसतो,
सदगुणा॑चा सुगंध मैलवरुन ही येतो;

कमळ म्हणतो,
संकटाच्या चिखलात बुडायचं नसतं,

मैत्रीचा प्रवास

मनुष्य येतो जन्माला , भेटतो रक्ताच्या नात्यांना
ओळख होतांना जगाची, दिसते वाट मैत्रीची

जीवनाच्या वाटेवर..
मित्रांच्या सायकलीवर , 'डबलसीट', सुरु होतो मैत्रीचा प्रवास..

धावतात चिमुरडी पावलं आनंदाने
लपाछपी खेळतांना सापडतात गडी नवे
रुसवा फुगवा,देवघेव,दुखणे खुपणे
शाळा,छंदवर्ग अनेक मित्र-मैत्रिणी जोडे

महाविद्यालय जेव्हा दिसे कोप-यावरी
बेभान वा-यापरी मैत्री तेव्हा मनाला खुणवी
कँटीन,कट्ट्यांवर जरी होई उनाडकी
दोस्तांसवे अभ्यास भावी जीवनाचा पाया रची

ढिली होते पकड दोस्तीची, हाती पदवी पकडतांना
राहतात जुने दोस्त मागे , पोटापाण्यासाठी पळतांना
जुळतात मैत्रीचे बंध नवे , नोकरीत स्थिरावतांना
भेटते मैत्री अनोखी , ऑफिसात ओर्कुटींग करतांना

सावकाश , निवॄत्तीचा नारळ जेव्हा हातात पडतो
मॉर्निंगवॉक मित्रमंडळ तेव्हा साथ करतो
उगवता सूर्य बालपणीच्या मैत्रीची आठवण देतो
मावळतांना तारुण्यातल्या मैत्रीची हुरहुर लावतो

प्रकटतो मग, जन्मापासूनचा ' मित्र '..

अनंताच्या वाटेवर..
यमाच्या रेड्यावर ,'डबलसीट', सुरु होतो 'परत' मैत्रीचा प्रवास

कधी असेही जगून बघा…..

माणूस म्हणून जगताना
हा एक हिशोब करुन तर बघा!
“किती जगलो” याऐवजी “कसे जगलो”?
हा एक प्रश्न जरा मनाला विचारुन तर बघा!
कधी असेही जगून बघा…..

कधीतरी एखाद्यावर विनोद करण्याआधी
समोरच्याचा विचार करुन तर बघा!
तर कधी कोणाच्या हास्यासाठी,समाधानासाठी
न आवडलेल्या विनोदावरही हसुन तर बघा!
कधी असेही जगून बघा…..

संकटांमुळे खचून जाणारे तर शेकडोंनी मिळतात
कधीतरी अडचणींवर मात करण्याची हिम्मत दाखवुन तर बघा!
स्वतःपुरता विचार तर नेहमीच करतो आपण
कधीतरी बुडत्या्साठी काठीचा आधार होउन तर बघा!
कधी असेही जगून बघा…..

वर्तमान आणि भवि्ष्याची चिंता तर सदाचीच असते
कधीतरी भूतकाळाच्या वि्श्वात गुंगून तर बघा!
काळाची वाळू हातातुन निसटली म्हणुन काय झाले?
आधी अनुभवलेला क्षण पुन्हा एकदा जगून तर बघा!
कधी असेही जगून बघा…..

प्रतिसादाची काळजी का करावी नेहमी?
एखाद्यावर जिवापाड,निर्मळ,एकतर्फी प्रेम करुन तर बघा!
ज्या प्रेमाबद्दल सर्व जग कुतूहल करते
त्या अथांग भावनेची व्याख्या करुन तर बघा!
कधी असेही जगून बघा…..

अतिसामान्य जीवन नशीबी असले म्हणून काय झाले?
कधीतरी सामान्यातले असामान्य होण्याची जिद्द दाखवून तर बघा!
चिमणीसारखा जन्म मिळाला असला तर काय झाले?
आकाशाला गवसणी घालण्याचा प्रयत्न करुन तर बघा!
कधी असेही जगून बघा…..

आयुष्य रोजच वेगवेगळे रंग उधळते
त्या रंगांमधे आनंदाने रंगून तर बघा!
तसे जगायला काय?कुत्रे-मांजरीही जगतात हो
कधीतरी माणूस म्हणुन स्वतःच्या जगण्याचा उद्देश शोधून तर बघा!
कधी असेही जगून बघा…..

"डोळ्यात तुझ्या पाहू दे"

 
तो तिला म्हणाला "डोळ्यात तुझ्या पाहू दे"
ती म्हणाली "पोळी करपेल, थांब जरा राहू दे"
तो म्हणाला "काय बिघडेल स्वयपांक नाही केला तर ?"
ती म्हणाली " आई रागावतील, दुध उतू गेल तर !"
"ठीक आहे मग दुपारी फिरून येवू, खाऊ भेळ"
..."पिल्लू येईल शाळेतून, पाणी यायची तीच वेळ"
"बर मग संध्याकाळी आपण दोघेच picture ला जाऊ"
"नको आज काकू यायच्यात, सगळेजण घरीच जेवू"

"तुझ्यामुळे गेली माझी चांगली सुट्टी फुकट"
"बघ तुझ्या नादामध्ये भाजी झाली तिखट"
आता मात्र तो हिरमुसला, केली थोडी धुसफूस
ऐकू आली त्याला सुधा माजघरातून मुसमुस
सिगारेट पेटवत, एकटाच तो निघून गेला चिडून
डोळे भरून बघत राहिली, ती त्याला खिडकी आडून
दमला भागाला दिवस संपला तरी अबोला संपेना
सुरुवात नक्की करावी कुठून दोघानाही कळेना
नीट असलेली चादर त्याने उगीच पुन्हा नीट केली
अमृतांजन ची बाटली तिच्या उशाजवळ ठेवून दिली.
तिनेच शेवटी धीर करून अबोला संपवला
"रागावलास न माझ्यावर" आणि तो विरघळला
"थोडासा........
.." त्याने सुधा कबूल केला आपला राग
ती म्हणाली " बाहेर जाऊन किती सिगारेट्स ओढल्यास सांग?"
"माझी सिगारेट जळताना तुझ जळन आठवल
अपेक्षांचं ओझ तू किती सहज पेललस
सगळ्याच सुख दुख तळहातावर झेललस......
तुला नाही का वाटत कधी मोकळ मोकळ व्हावसं
झटकून सगळी ओझी पुन्हा तुझ्या जगात जावसं?"
बोललास हेच पुरेस झाल.... एकाच फक्त विसरलास....
माप ओलांडून आले होते, "मी-तू" पण तेव्हाच गळल
माझ जग तुझ्या जगात तेव्हाच नाही का विरघळल?"..

चांगले मित्र मिळवायला फार मोठे भाग्य लागतं

चांगले मित्र मिळवायला फार मोठे भाग्य लागतं .
तसंच भाग्य मला लाभलं असं मला वाटत असतं ,

मित्र अनेक असतात ,
 पण काही मोजकेच जीवनात येऊन जातात .
चांगल्या क्षणांची सांगडसुद्धा तेच घालून जातात .

भांडण झालं की थोडा वेळ त्यांच्यावर रुसायचं असतं .
कारण शेवटी त्यांच्यातच जाऊन मिसळायचं असतं.

प्रयत्न केला दूर जायचा तरी त्यांच्याच जवळ रडायचं असतं .
एकमेकांचं अश्रू झेलून , हसत पुढे जायचं असतं .

कोणाशी काही बिनसलं तेव्हाच मैत्रीचं खरं रुप पाहायचं असतं ,
संकटकाळी एकमेकांचा हात घट्ट धरुन चालायचं असतं .

एखादं पाऊल डगमगलं तर ते पुन्हा वाटेवर आणायचं असतं .
चिमुकल्या गोष्टीने मैत्रीचे वैरात रुपांतर करायचं नसतं .

पण मैत्रीत हे एकच लक्षात ठेवायचं असतं .
विश्वास ज्याच्यावर टाकला त्याच्याशी प्रामाणिक रहायचं असतं

काहितरी वेगळ करायचय........

काहितरी वेगळ करायचय........
ढगातुन थेंबाच्या सोबत बरसायचय
पाणवठा जरी गढुळ असला तरी
पुन्हा पाणवठयात येवून नहायचय.

काहितरी वेगळ करायचय........
आसमंतात वा-यासारख झाडांना झोंबायचाय
पानांच्या जाळीवर बसुन उडायचय
मिटलेल्या श्वासांना आता
अस्तित्वातात आणायचय.

काहितरी वेगळ करायचय........
स्वप्नांच्या देशात भटकायचय
प्रयोगानिशी शोधायचय
भवनेच्या पंखात बळ घेऊन
पुन्हा मायदेशी परतायचय.

काहितरी वेगळ करायचय........
चिखलातल्या कमळाला फुलवायचय
सुकलेल्या फुलांना जगवायचय
माती रुक्ष असलि तरी
मातीतल्या माणसांसाठी जगायचय.

काहितरी वेगळ करायचय........
एक स्वप्न उराशी बाळगायचय
काहि वेगळ करता नाहि आलं तरि
माणसातल्या माणूसकीला मात्र जपायचय...................

वडिल......

वडिल......आई घराच मांगल्य असते तर बाप घराच अस्तित्व असतो. पण घराच्या या अस्तित्वालाखरच आम्ही कधी समजून घेतलेले आहे का ? वडिलांना महत्व असूनही त्यांच्या विषयी जास्त लिहिलं जात नाही, बोललं जात नाही.कोणताही व्याख्याता आई विषयी बोलत राहतो. संत महात्म्यानीही आईचचं महत्व अधिकसांगितलं आहे. देवदिकांनीही आईचेच गोडवे गायले आहेत.. लेखकांनी कवींनी आईचंतोंड भरून कौतुक केलं आहे. चांगल्या गोष्टींना आईचीच उपमा दिली जाते पण बापविषयी कुठेच फारसं बोललं जात नाही. काही लोकांनी बाप रेखाटला पण तोहीतापट, व्यसनी, मारझोड करणाराच. समाजात एक दोन टक्के बाप असतीलही पण चांगल्या वडिलांबद्दल काय?     आईकडे अश्रूंचे पाट असतात तर बापाकडे संयमाचे घाट असतात. आई रडून मोकळी होतेपण सान्त्वन वडिलांनाच करावं लागतं आणि रडणार्यापेक्षा सान्त्वन करणार्‍या वरच जास्त ताण पडतो कारणज्योतीपेक्षा समईच जास्त तापते ना ! पण श्रेय नेहमी ज्योतिलाच मिळत राहतं !रोजच्या जेवणाची सोय करणारी आई आमच्या लक्षात राहते, पण आयुष्याच्या शिदोरिचिसोय करणारा बाप आम्ही किती सहज विसरून जातो. सर्वासमोर आई मोकळेपणाने रडू शकते, पण रात्री उशित तोंड खुपसुन मुसमुसतो तोबाप असतो . आई रडते वडिलांना रडता येत नाही, स्वतः चा बाप वारला तरीही त्याला रडता येतनाही, कारण छोट्या भावंडांना जपायचा असतं. आई गेली तरीही रडता येत नाही, कारणबहिनिंचा आधार व्हायचं असतं. पत्नी अर्ध्यावर सोडून गेली तरी पॉरांसाठी अश्रूंना आवर घालावा लागतो.     जिजाबाईंनी शिवाजी घडविला अस अवश्य म्हणावं पण त्याचवेळी शहाजी राजांची ओढतानसुद्धा ध्यानात घ्यावी. देवकीच, यशोदेच कौतुक अवश्य करावं पण पुरातून पोराला डोक्यावर घेऊन जाणारा वासुदेव सुद्धा लक्षात ठेवावा. राम हा कौसल्येचा पुत्र अवश्य असेल पण पुत्रवीयोगाने तडफडून मरण पावला तो पिता दशरथ होता.
वडिलांच्या टाचा झिजलेल्या चप्लांकडे बघितलं की त्यांच प्रेम कळते. त्यांचेफाटके बॅनियान बघितलं की कळतं "आमच्या नशीबाची भोक
त्यांच्या बॅनियानला पडलीत".त्यांचा दाढी वाढवलेला चेहरा त्यांची काटकसरदाखवितो. मुलीला गाऊन घेतील, मुलाला लुंगी घेतील पण स्वतः
मात्र जुनी पॅंटच वापरतील.मुलगा सलुन मध्ये वीस पंचवीस रुपये खर्च करतो, मुलगीपार्लर मध्ये खर्च करते, पण त्याच घरात बाप दाढीचा साबण संपला म्हणूनआंघोळीच्या साबणाने दाढी करतो.अनेकदा नुसतं पाणी लावून दाढी करतो.बाप आजारीपडला तरी लगेच दावाखान्यात जात नाही, तो
आजारपनाला घाबरत नाही पण डॉक्टर एखादा महिना आराम करायला लावतील याची त्यालाभीती वाटते कारण पोरिच लग्न, पोरांच शिक्षण बाकी असतं, घरात उत्पन्नाच दुसरंसाधन नसतं.ऐपत नसते तरीही मुलाला मेडिकल, इंजिनियरिंग ला प्रवेश मिळवून दिलाजातो, ओढतान सहन करून मुलाला दरमहिन्याला पैसे पाठविले जातात. पण सर्वच नसलीतरीही काही मुलं अशीही असतात की जे तारखेला पैसे येताच मित्रांना परमिट रूममध्ये पार्ट्या देतात आणि
ज्या बापानी पैसे पाठविले त्याच बापाची टिंगल करतात.
आई घराचं मांगल्य असेल तर बाप घराचं अस्तित्व असतो. ज्या घरात बाप आहे त्याघराकडे वाईट नजरेने कोणीही बघू शकत नाही. कारण घरातला कर्ताजिवंत असतो, तो जरी काहीही करत नसला तरीही तो त्या पदावर असतो आणि घरच्यांचकर्म बघत असतो, सांभाळत असतो.कोणाचा मुलगा होणं टाळता येत नाही पण बाप होणंटाळता येतं, पण बाप कधीच बाप होण्याचं टाळत नाही. आईच्या असण्याला अथवा आई
होण्याला बापामुळे अर्थ असतो.
कोणत्याही परीक्षेचा निकाल लागल्यावर आई जवळची वाटते कारण ती जवळ घेते, कवटाळते,कौतुक करते, पण गुपचुप जाऊन पेढ्यांचा पुडा आणणारा बाप कोणाच्याच लक्षात राहतनाही. पाहितलकरणीच खूप कौतुक होतं पण हॉस्पिटलच्या आवारात अस्वस्थपणे वावरणार्‍या त्या बाळाच्या बापची कोणीही दाखल घेत नाही.
चटका बसला, ठेच लागली, फटका बसला तर 'आई गं' हा शब्द बाहेर पडतो. पण रस्ता पारकरताना एखादा ट्रक जवळ येऊन ब्रेक लावतो तेव्हा 'बाप रे' हाच शब्द बाहेर पडतो.छोट्या संकटासाठी आई चालते पण मोठमोठी वादळं पेलताना बापच आठवतो. काय पटतय ना?
कोणत्याही मंगल प्रसंगी घरातील सर्वजण जातात, पण मयताच्या प्रसंगी बापलाच जावंलागतं. कोणताही बाप श्रीमंत मुलीच्या घरी जास्त जात नसतो,पण गरीब लेकीच्या घरी उभ्या उभ्या का होईना चक्कर मारतो. तरुण मुलगा ऊशिरा घरीयेतो तेव्हा बापच जागा असतो. मुलाच्या नोकरीसाठी साहेबापुढेलाचार होणारा बाप, मुलीच्या स्थळासाठी उम्बर्ठे झिजवणारा बाप, घरच्यांसाठीस्वतः च्या व्यथा दडपणारा बाप, खरच किती ग्रेट असतो ना?
वडिलांचं महत्व कोणाला कळतं ? लहानपणीच वडील गेल्यावर अनेक जबाबदर्या खूपलवकर पेलाव्य लागतात, त्यांना एकेका वस्तुसठी तरसावं लागतं. वडिलांना खर्याअर्थाने समजून घेते ती म्हणजे त्या घरातील मुलगी. सासरी गेलेल्या अथवा घरापासूनदूर असलेल्या मुलीला फोनवर
बोलताना बापाचा बदललेला आवाज एका क्षणात कळतो, ती अनेक प्रश्न विचारते.कोणतीही मुलगी स्वतःच्या इच्छा बाजूला ठेऊन बाप म्हणेल तेव्हा विवाहाच्याबोहल्यावर चढते. मुलगी बापाला जाणते, जपते. इतरांनी सुद्धा असच आपल्यालाजाणावं हीच बापची किमान अपेक्षा असते.

हसू लपविल्याने लपत नाही

हसू लपविल्याने लपत नाही,
भावना दाखविल्या ने दिसत नाही..
नेहमीच हसण्या मागे आनंद नसतो,
नेहमीच दुःख झाले म्हणुन अश्रु गाळत नसतो..
जे मागतो ते नेहमीच मिळत नाही,
त्याग करुण सुधा त्याची कीमत कुणाला नाही..
स्वप्नाना उड़न्या साठी मोकले आकाश लागत नाही,
नुसत जिव्हाळा लागन म्हणजे प्रेम नाही..
स्वताच्या फायद्यात कुणाचे नुकसान दिसत नाही,
केलेला गुन्हा कधीच समजत नाही..
शोधल्या शिवाय काहीच सापडत नाही,
चुक केल्यावर पश्च्चातापा शिवाय पर्याय नाही..
मित्राच्या हाकेला होकार दिला नाही तर मैत्रीचा काहीच अर्थ नाही..

लाख क्षण अपूरे पडतात

लाख क्षण अपूरे पडतात
आयुष्याला दिशा देण्यासाठी
पण, एक चुक पुष्कळ आहेते दिशाहीन करण्यासाठी,,,,,,,,,,,!

किती प्रयास घ्यावे लागतात
यशाचं शिखर चढण्यासाठी
पण, जरासा गर्व पुरा पडतोवरुन खाली गडगडण्यासाठी,,,,,,,,,,,,!

देवालाही दोष देतो आपण
नवसाला न पावण्यासाठी
कितींदा जिगर दाखवतो आपण
इतरांच्या मदतीला धावण्यासाठी,,,,,,,,,!

किती सराव करावा लागतो
विजयश्रीवर नाव कोरण्यासाठी
पण, जरासा आळस कारणीभूत ठरतो
जिंकता जिंकता हरण्यासाठी,,,,,,,!

कितीतरी उत्तरं अपुरी पडतात
आयुष्याचं गणित सुटण्यासाठी
कितीतरी अनुभवातनं जावं लागतं
आयुष्य एक कोडं आहे हे पटण्यासाठी,,,,,,,,,!

विश्वासाची ऊब द्यावी लागते
नात्याला जीवनभर तारण्यासाठी
एक अविश्वासाचा दगड सक्षम आहेते कायमचं उद्धवस्त करण्यासाठी.""

नशीब म्हणजे काय?

खरय,
नशीब, नशीब म्हणजे काय?
आपण आपल्या विचारांनी किंवा कृतिने लिहिलेलं आपल्या भविष्याच पुस्तक.जी माणस विचाराने चांगली असतात त्यांना सार काही चांगल मिळत.
विचार किंवा कर्म वाईट असल कि .............?????.

मग माणस नशिबाला दोष देतात.पण त्यांना हे कळत नाही कि हा नशीब नावाचा शिलालेख आपणच आपल्या हातानी पूर्वी कधीतरी लिहिलेला असतो.

" जोपर्यंत मी जिंकत नाही तोपर्यंत लढाईचा शेवट होण शक्यच नाही....

" जोपर्यंत मी जिंकत नाही तोपर्यंत लढाईचा शेवट होण शक्यच नाही....आयुष्यातली प्रत्येक लढाई जिंकली नसेन कदाचित.... पण लढली जरुर आहे ... "या जन्मावर.. या जगण्यावर शतदा प्रेम करावे...!!" आणि हेच जगणे आनंदी करणारी काही नाती माझ्या आयुष्यात महत्वाची आहेत. आयुष्यातील चांगुलपणावर विश्वास. खोटेपणा, वाईट वृत्ती, माणंस यांचा तिरस्कार..!! नशीबावर विश्वास नाही.....आयुष्य तुम्हाला ज्या मार्गाने नेत असेल त्या मार्गाने जाऊ नका. तर तुम्हाला ज्या मार्गाने जायचे असेल त्या मार्गाने आयुष्याला न्या "

" वादळ कधी परवानगीची वाट पाहत दारावर थांबत का?....

" वादळ कधी परवानगीची वाट पाहत दारावर थांबत का?.... संसारात आपण कोणत्या व्यक्तिबरोबर संसार करतो आहे तिला महत्त्व द्यायला हव... संसाराला नाही...... श्रद्घा प्रेम शिकवते आणि अंधश्रद्धा फक्त बळी मागते...... "निसर्गाला रंग हवा असतो, फुलानाही गंध हवा असतो, माणूस हा एकटा राहणार कसा, कारण त्यालाही मैत्रीचा छंद हवा असतो !!!!!" ....पण फसवणाऱ्या व्यक्तिसाठी माझ्या आयुष्यात स्थान नाही....... सोय पाहून केला जातो तो व्यवहार आणि गैरसोयीतही सोय पहिली जाते ते प्रेम .....हिशोब कळतो पण किम्मत कळत नाही"

लग्न म्हणजे..

लग्न म्हणजे..
लग्न म्हणजे लग्न म्हणजे लग्न असते
दुरून राजवाडा जवळून बुरुज भग्न असते।।

लग्न म्हणजे हरवलेली छत्री असते
खूप पाऊस पडताना कधीच जवळ नसते।।

लग्न म्हणजे धार नसलेली कात्री असते,
तिची चिमटी मात्र उगीच टोचत राहते।
लग्न म्हणजे चंद्रावरचा डाग असते
वरकरणी शीतल, विवरांमध्ये आग असते।।

लग्न म्हणजे सुगरणीचा भात असते
वर कच्चा, मध्ये ठीक,जळका आत असते।
लग्न म्हणजे संपलेला रॉक असते
मधुर वयानंतरचा कॅटवॉक असते।।

लग्न म्हणजे लपवलेला खजिना असते
प्रत्यक्ष हाती चिल्लर आणा लागते।
लग्न म्हणजे पत्नीने विणलेले स्वेटर असते
नको तिथे नको तेव्हा टोचत राहते।।

लग्न म्हणजे तव्यावरची पोळी असते
ताजी बरी लागते पण लवकर शिळी होते।
लग्न म्हणजे न गजबजणारे बेट असते
कविता संपते व डिक्शनरी थेर उरते।
तरीही लग्न म्हणजे सहजीवन असते
सजा असते तरीही ती आजीवन असते।

आयुष्य फार सुंदर आहे....!


 आयुष्य फार सुंदर आहे! ..एकदा लग्न झालं की, आपलं आयुष्य सुखात जाईल असं आपल्याला वाटत असतं... असं वाटण्याची जागा, मूल झालं की... मोठं घर झालं की... अशा अनेक इच्छांच्या अंगाने वाढतच जाते . दरम्यानच्या काळात, आपली मुलं अद्याप मोठी झालेली नाहीत . ती जरा मोठी झाली की सारं ठीक होईल , अशी आपण मनाची समजूत घालू लागतो .
मुलांच्या वाढत्या वयात, त्यांच्या भवितव्याच्या सुंदर स्वप्नांनी आपण आपले दिवस सजवत असतो. मुलं जरा करती सवरती झाली की सारं कसं आनंदानं भरून जाईल, असं आपल्याला वाटत असतं. आपला नवरा / बायको जरा नीट वागायला लागला लागली की... आपल्या दाराशी एक गाडी आली की ... आपल्याला मनाजोगी सुटी मिळाली की ... निवृत्त झालो की ... आपलं आयुष्य कसं सुखानं भरून जाईल, असं आपण सतत स्वतःशीच घोकत असतो. खरं असं, की आनंदात असण्यासाठी, सुखात असण्यासाठी आत्ताच्या  वेळेपेक्षा दुसरी योग्य वेळ कोणतीही नाही. आयुष्यात आव्हानं तर असणार आहेतच. ती स्विकारायची आणि ती झेलता झेलताच आनंदी राहायचा निश्‍चय करायचा हेच बरं नाही का? जगायला - खरोखरीच्या जगण्याला - अद्याप सुरुवात व्हायचीये , असंच बराच काळ वाटत राहतं . पण, मध्ये बरेच अडथळे असतात. काही आश्‍वासनं पाळायची असतात, कोणाला वेळ द्यायचा असतो, काही ऋण फेडायचं असतं.... आणि अगदी शेवटी कळतं, की ते अडथळे म्हणजेच जीवन होतं. या दृष्टिकोनातून पाहिलं की कळतं, आनंदाकडे जाणारा कोणताही मार्ग नाही. आनंद हाच एक महामार्ग आहे.   म्हणून प्रत्येक क्षण साजरा करा . शाळा सुटण्यासाठी... शाळेत पुन्हा जाण्यासाठी ... वजन चार किलोने कमी होण्यासाठी... वजन थोडं वाढण्यासाठी ... कामाला सुरुवात होण्यासाठी ... एकदाचं लग्न होऊन जाऊदे म्हणून ... शुक्रवार संध्याकाळसाठी ... रविवार सकाळसाठी... नव्याकोऱ्या गाडीची वाट बघण्यासाठी... पावसासाठी... थंडीसाठी... सुखद उन्हासाठी ... महिन्याच्या पहिल्या तारखेसाठी... आपण थांबून राहिलेले असतो. एकदाचा तो टप्पा पार पडला की, सारं काही मनासारखं होईल, अशी आपणच आपली समजूत घातलेली असते. पण, असं काही ठरवण्यापूर्वी आनंदी होण्याचं ठरवा . आता जरा या पुढे दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरं द्या पाहू -   १ - जगातल्या पहिल्या दहा सर्वांत श्रीमंत माणसांची नावं सांगा पाहू. २ - गेल्या पाच वर्षांत विश्‍वसुंदरी किताब मिळवणऱ्यांची नावं आठवतायत? ३ - या वर्षीच्या पाच नोबेल विजेत्यांची नावं सांगता येतील? ४ - गेल्या दोन वर्षांतल्या ऑस्कर विजेत्यांची नावं लक्षात आहेत का? हं! काहितरीच काय विचारताय? असं तर वाटलं नाही ना तुम्हाला? पण , असं वाटलं नसलं तरी, या प्रश्‍नांची उत्तरं देमं तसं सोपं नाहीच, नाही का ? टाळ्यांचा कडकडाट हवेत विरून जातो . पदकं आणि चषक धूळ खात पडतात. जेत्यांचाही लवकरच विसर पडतो. आता या चार प्रश्‍नांची उत्तरं द्या पाहू - १ - तुमच्यावर ज्यांचा प्रभाव आहे अशा तीन शिक्षकांची नावं सांगा बरं. २ - तुम्हाला अगदी तातडीची गरज असताना मदत करणाऱ्या तीन मित्रांची नावं सांगता येतील? ३ - आपण म्हणजे अगदी महत्त्वाची व्यक्ती आहोत, असं तुम्हाला वाटायला लावणाऱ्या एखाद-दोघांची नावं सांगता येतील तुम्हाला? ४ - तुम्हाला ज्यांच्याबरोबर वेळ घालवायला आवडतो अशा पाच जणांची नावं सांगा बरं.
क्षणभर विचार करा . आयुष्य अगदी छोटं आहे.   तुम्ही कोणत्या यादीत असाल ? काही अंदाज लागतोय ? मी सांगतो. जगप्रसिद्ध व्यक्तींच्या यादीत तुमचं नाव नक्कीच नाहिये. पण , हा मेल ज्यांना आवर्जून पाठवावा असं मला वाटलं , त्यांच्या यादीत तुमचं नाव नक्कीच आहे.... आता एक गोष्ट. काही वर्षांपूर्वीची . सिएटलच्या ऑलिम्पिकमध्ये शंभर मीटर धावण्याच्या स्पर्धेत सहभागी झालेले नऊ स्पर्धक स्पर्धा सुरू होण्याच्या संकेताची वाट पाहात जय्यत तयार उभे होते. ही सारी मुलं शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्या अपंग होती. पिस्तुलाचा आवाज झाला आणि शर्यत सुरू झाली. साऱ्यांनाच पळता येत होतं असं नाही. पण, प्रत्येकाला स्पर्धेत भाग घ्यायचा होता आणि महत्त्वाचं म्हणजे जिंकायचं होतं. धावता धावता एकाचा तोल गेला. काही गोलांट्याखाऊन तो पडला आणि रडू लागला. त्याच्या रडण्याचा आवाज ऐकून अन्य आठही जण पळायचे थांबले. सारे मागे फिरले... सारे जण... " डाउन्स सिन्ड्रोम'ची व्याधी असलेली एक मुलगी त्याच्या जवळ बसली. तिने त्याला मिठी मारली आणि मग विचारलं, ""आता बरं वाटतंय?'' मग साऱ्यांनी त्याला उभं केलं आणि अंतिम रेषेपर्यंत सारे खांद्याला खांदा लावून चालत गेले. ते दृष्य पाहून मैदानावर उपस्थित असलेले सारेजण हेलावून गेले . उभे राहून मानवंदना देत साऱ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला . बराच काळ त्या टाळ्यांचा आवाज आसमंतात गुंजत होता... त्यावेळी तिथे उपस्थित असलेली मंडळी अजूनही त्या घटनेची आठवण काढतात. का? कुठेतरी आत खोलवर आपल्याला प्रत्येकाला ठाऊक असतं की आयुष्यातली सर्वांत महत्त्वाची गोष्ट असते ती स्वतःसाठी जिंकण्यापेक्षा कितीतरी मोठी असते. आयुष्यातली सर्वांत महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे इतरांना जिंकायला मदत करणं. त्यासाठी वेळप्रसंगी आपला वेग कमी करावा लागतो किंवा अगदी शर्यतच बदलावी लागते. शक्‍य तितक्‍या लोकांना हे सांगा. त्यानं आपलं हृदयपरिवर्तन घडून येईल. कदाचित इतरांचंही... मेणबत्ती लावण्यासाठी वापरल्याने पहिल्या मेणबत्तीचं काहीच कमी होत नाही. नाही का ? जर आपणास हे विचार आवडले असतील तर इतरांना पाठवून विचार करावयास प्रवृत्त  करा.

मैत्री सर्वानी करावी त्यात खरा आनंद असतो!!!!

काही आठवणी विसरता येत नाहीत
काही नाती तोडता येत नाहीत....


मानस दुरावली तरी मन नाही दुरावत
चेहरे बदलले तरी ओळख नाही बदलत

वाटा बदल्या तरी ओढ नाही संपत
पावल अडखलली तरी चालण नाही थांबत

अंतर वाढल म्हणून प्रेम नाही आटत
बोलण नाही झाल तरी आठवण नाही थांबत

गाठी नाही बांधल्या म्हणून बंध नाही तुटत
परके झाले तरी आपलेपण नाही सरत

नवीन नाती जोडली तरी जुनी नाती नाही तुटत
रक्ताची नसली तरी.....काही नाती नाही तुटत

एकहीमित्र नाही असा माणूस कुठेच नसेल
थोड्या पुरती का होईना प्रत्येकाने मैत्री केली असेल

शरीरात रक्त नसेल तरी चालेल पण आयुष्यात मैत्री ही हवीच
कितीही जुनी झाली तरी ती नेहमी वाटते नवीच

रक्ताच्या नात्यात नसेल एवढी मैत्रीच्या नात्यात
ओढ असते कशीही असली तरी शेवटी मैत्री गोड असते.

मैत्रीच्या या नात्या बद्दल लिहिण्यासारखे खूप आहे
खरेनात्याला नसले तरी मैत्रिला एक रूप आहे

मैत्रिला कधी गंध नसतो मैत्रीचा फक्त छंद असतो
मैत्री सर्वानी करावी त्यात खरा आनंद असतो!!!!

आयुष्य जास्त सुंदर वाटत......

मित्रानो आयुष्य जगताना अनेक कारणांमुळे निराशा येते तिच्यावर मात करण्यासाठी आयुष्याकडे पाहण्याचं दृष्टीकोन महत्वाचा असतो......याच संदर्भातली हि कविता


गाडी मिरवणाऱ्या श्रीमंत पेक्षा
झोपडीत हसणाऱ्या गरीबाकडे पहावं
आयुष्य जास्त सुंदर वाटत.......

नशिबाची चाकरी करण्यापेक्षा
कर्तृत्वाला आपल्या हाताखाली बाळगाव
आयुष्य जास्त सुंदर बनत..........

भविष्याचे चित्र काढण्यापेक्षा वर्तमानातल पूर्ण कराव
 भूतकालातल रंगवून पहावं
आयुष्य जास्त सुंदर वाटत.........

कायमच मागण्या करण्यापेक्षा
कधीतरी काहीतरी देऊन पहावं
आयुष्य जास्त सुंदर वाटत......

हरल्यावर एकटेच पश्चात्ताप करण्यापेक्षा
 मित्राच्या खांद्यावर रडून पहावं
आयुष्य नक्कीच सुंदर वाटत...........

चारचौघात एकट बसण्यापेक्षा कधी कधी
समुद्रकिनाऱ्यावर आठवणींना घेऊन बसावं
आयुष्य जास्त सुंदर वाटत........

आपल्याला कोण हवंय यापेक्षा
आपण कोणाला हवंय हे सुद्धा कधीतरी पहावं
 आयुष्य जास्त सुंदर वाटत......

आकाशातले तारे कधीच मोजून होत नाहीत
माणसाच्या गरजा कधीच संपत नाहीत शक्य तेवढे तारे मोजू................
आयुष्य जास्त सुंदर वाटत......

एकटेपण

 एकटेपण..
पाण्याच्या एकाच थेंबासारखं..
कधी पहाटेच्या दवाच्या टिपासारखं,
रसिक,
धुक्याचा हात धरून अलगद पाकलिवर उतरनारं..
कधी हळवं,
भुईवर उतरताच तिच्या भेगाना जिरवता जिरवता स्वतःच जिरणारं..
कधी नादखुलं,
दिसेल त्या उतराच्यानादाला लागुन,
डबक्यात अडकणारं..
कधी व्यवहारी,
मातीवर टेकताच समुद्राचा रस्ता शोधणारं…
 कधी भाबड़,
पावसाच्या करंगलिला सोडून,
उगाचच कुणाच्या खिडकिशी डोकावनारं..
कधी रागीट,
रागात येवून विजेच्या तारावर जिव जाईपर्यंत लोंबकालणारं..
कधी हसरं,
हजार थेंबासोबत खदखदून हसनारं,
पण, नेहेमीच, एकट..
वेड ते एकटेपण, आणि वेडा तो थेंब..
दोघात नातं एवढच की,
एकटेपणात साथ देतो,
तो पापणीखालचा एकटाच थेंब..
साथ असली त्याची,
तरी सोबत नसत मनथेंब जातो सुकून,
पण झोंबत राहातं,
 ते एकटेपण….

कळत – नकळत कस आयुष्य बनत

कळत – नकळत कस आयुष्य बनत ,
जीवनाच गणित डोळ्यांसमोर उलगडत ,
आईची माया आठवताच मन भरून येत ,
खरच.. तिच्यासारख आपल्या कुणीही जवळच नसत ,
तिच्या सोबतीत जीवन स्वर्गापरी भासत ,
जस परिस लोखंडाला स्पर्श करत ,
शाळेत असताना मित्रांची सोबत असते ,
तिथे घडलेल्या सुख- दू:खाला त्यांच्या प्रेमाची झालर असते ,
त्यांच्या सोबत घालवलेला प्रत्येक क्षण मोलाचा असतो ,
कारन त्या क्षणाला समजुतपनाचा ओलावा असतो ,
तरुनाईच्या उम्बरठ्यावर पाउल ठेवताच कस पंख आल्यासारख वाटत ,
अन उडताना आपल्यावर प्रेम करणार कुणीतरी हव असत ,
प्रियकराच्या सोबतीत हायस वाटत ,
अन त्याचा विरह जीवनात पडलेल विरझन वाटत ,
तरीही सर्व विसरून सुखाने सुरुवात कराविशी वाटते ,
कारन मागे पडलेल्या पाउलखुना अनुभवाची शिदोरी देते ,
एखाद्या सायंकाळी निवांतपणे हे सर्व आठवत ,
अन जीवनाच्या गणितात काय बाकी राहिल हे कळत -नकळत समजुन जात..

---- जीवन ही एक रंगभूमीच----

                                जीवन ही  एक रंगभूमीच,

                                  फरक फक्त एवढाच,
                                    रंगभूमी तीन भिंतीची,

                                  जीवन भिंतीहीन. 
                                  भिंती असतात मर्यादेच्या-

                                   मेकप न करताच- 
                                  प्रत्येकजण आपापल्या
                                   भूमिका निभावत असतो,
                                   अगदी न चुकता-

                                   तिथ प्रक्टीसची जरूर नसते,
                                   नेपथ्य पार्श्वसंगीताला मज्जावच

                                    दिगदर्शकतर नसतोच म्हणा
                                     शब्दाभिनय सगळ आपलच
                                    प्रत्येकाचाच गैरसमज

                                    निर्माता मात्र दोर्यांनी स्वत
                                    काठ्पुतल्याना नाचवीत असतो.
                                    जीवन ही  एक रंगभूमीच

*आयुष्य खूप सुंदर आहे*… *

 स्वप्नं थांबवलीत तर आयुष्य थांबतं* ,
*विश्वास उडाला कि आशा संपते* ,
*काळजी घेणं सोडलं कि प्रेम संपतं*..
*म्हणून स्वप्नं पहा* ,
*विश्वास ठेवा आणि काळजी घ्या* ,
 *आयुष्य खूप सुंदर आहे*… *

स्वप्नं

"स्वप्नं ही अशी नसावीत की झोप संपता नाहीशी व्हावी ,
स्वप्नं अशी हवीत की जी पडल्यानंतर झोप नाहीशी व्हावी

स्वप्नं थांबवलीत तर आयुष्य थांबतं ,
विश्वास उडाला कि आशा संपते ,

काळजी घेणं सोडलं कि प्रेम संपतं..
म्हणून स्वप्नं पहा ,

विश्वास ठेवा आणि काळजी घ्या ,
आयुष्य खूप सुंदर आहे.."

प्रचंड इच्छाशक्ती, मेहनत घेण्याची तयारी आणि आत्मविश्वास
या गोष्टी आपलं स्वप्न पूर्ण करू शकतात.

भेटण आणि दुरावण

भेटण आणि दुरावण हीच तर जीवनाची दिशा आहे,
                       पण दुरावण आणि पुन्हा भेटण हि आशा आहे.

                      आधी भेट मग दुरावा, या जगाची रीत आहे.
                      पुन्हा भेटीची आस, त्या जगण्याचे संगीत आहे.

                     भेटण आणि दुरावण, जरी जीवनाचं सार  आहे,
                     दुरावून पुन्हा भेटण आशेच महाद्वार आहे.

                      भेटण आणि दूर होण, हेच करीत असते माणसांची फौज
                       पण दूर होण आणि पुन्हा भेटण यातच आहे जगण्यातली मौज.

                      जरी परत भेट झाली योगायोग समजावा,
                      आशावादी जीवनाचा उगम झाला मानावा

                      मिलन आणि विरह हा नियम या नियतीचा,
                      विऱ्हातुनही मिलन व्हावे किरण हवा आशेचा.

                      भेटून विलगणे विलगून भेटणे हि तर रीत जगण्याची
                       भेटण्यासाठी विलगणे हि आशा जगण्याची .

'अमृतवेल

"भग्न स्वप्नाच्या तुकड्यांना कवटाळून बसण्यासाठी मनुष्य जन्माला आलेला नाही!
मानवाचे मन केवळ भूतकाळाच्या साखळदंडांनी करकचून बांधून ठेवता येत नाही!
त्याला भविष्याच्या गरूडपंखांचं वरदानही लाभलेलं आहे. एखाद स्वप्न पहाणं,
ते फुलविणं आणि दुर्दैवानं ते स्वप्न जरी भंग पावलं तरी त्याच्या तुकड्यांवरून रक्ताळलेल्या पायांनी दुस-या स्वप्नामागनं धावणं, हा मानवी मनाचा धर्म आहे. मनुष्याच्या जीवनाला अर्थ येतो तो यामुळं! - वि.स.खांडेकर ('अमृतवेल)

---|| थोडस महत्वाच ||---**

देवळात वेळ घालवण्या पेक्षा,   
 काही तरी नवीन निर्माण करत राहा .  
 देवाने तुम्हाला तुमच्या हातून काहीतरी,  
 नवीन घडवण्यासाठी निर्माण केले आहे. 
 आणि त्याच्याच मागे तुम्ही पळत राहिला तर,  
त्याच्या दृष्टीने तुमच्या जगण्याला काहीच अर्थ नाही.***

college

 आजही मला ते सर्व आठवतयं
जणू कालचं सारे घडल्यासारखंतीच
 आयुष्याची मजा घेत
मित्रांच्या सहवासात बसल्यासारखं

अजुनही मला आठवतंय….
Lecture ला दांडी मारुन
बाजुचा परिसर फिरत बसायचो
फिरुन कंटाळा आला की
परत college कडे वळायचो

Canteen वाल्याला शिव्या घालत
बाहेरच्या café मध्ये जायचो
Café बंद असला की परत
Canteen मधलंच येऊन गिळायचो
Library card चा तसा कधी
उपयोग झालाच नाही
Canteen समोरच असल्याने
Library कडे पावलं कधी वळलीच नाहीत

 आमच्या group ला मात्र
मुलींची तशी allergy होती
कदाचीत college कडून ती
आमच्या group ला झाली होती

 चालु तासाला मागच्या बाकावर
Assignment copy करायचो
ज्याची copy केली आहे
त्याच्याआधीच जाउन
 submit करायचो
खुप आठवतात ते दिवस…
सोबत रडलेलो
क्षण आठवले की
आज अगदी हसायला येते
पण तेव्हा सोबत हसलेलो क्षण आठवले की
डोळ्यात टचकन् पाणि येतं………….

Wednesday, July 6, 2011

स्वप्नांच दार कधीच बंद नसत,

 स्वप्नांच दार कधीच बंद नसत,

उशीरा गेलात तरी तिकीटाच बंधन नसतं.

स्वप्न हि नेहमीच आपली असतात

 तुटली तरी पुन्हा नविन दिसतात.

वजा झालेल्या गणिताची काळजी कशाला

 तयार रहा येणारया नव्या बेरजेला !

आयुश्य म्हणजे तरी काय?

आयुश्य म्हणजे तरी काय?
अस एकदा मी फ़ुलपखराला विचारलत्यान सांगितल
" स्वछंद्पणे बागडायच या फ़ुलावरुन
त्या त्या फ़ुलावरुन
.या फ़ुलावर गंध सेवित जायच
जगण्याचा आंनदअनुभवाचा
मित्रा हेच तर आयुश्य
"मग मला भेटला चिंचेचा डेरेडारवृश
त्याला मी विचारल आयुश्य म्हणजे काय ?
"उंच उंच व्ह्यायच
त्या गगानाला चुंबायच
तुझ्यासारख्या वाटसरुना सावली,फ़ळे, पाने ,फ़ुले, द्यायच
मित्रा परोपकार करत रहायच हेच तरखर आयुश्य
थोड आप्ल्यासाथी आणि खुपकाही लोकांसाथी जगायच
"मग मला भेटलि चिऊताई
तिला विचारल आयुश्य म्हणजे कायग
ताईतीने सांगितल
" बाळा आयुश्य म्हण्जे ममता आणि माया यांचि देव घेव
माझ्या तानुल्यासाटि अन्न मिळवायच त्याला मोथ करायच
त्याला चांगल्या वाईटगोश्टी सांगायच
त्याच्या पंखातबळ देवुन त्यालास्वंतन्त्र करायच हेच तर आहेआयुश्य
"इत्क्यात खळखळ असा आवाजकानी पडला तो आवाज ऐकुनमी वळुन पाहिल
एक नदी खळखळाट करत होती
मी तिलाहि हेच विचारल आयुश्यम्हण्जे ग काय ?
"आयुश्य म्हणजे विस्तारत जायच
जाताना खुप काहि देवुन जायच
इतरात मिसळुनही आपल अस्तित्वतिकवायच आणि एके दिवशी
त्या अथांगसागरात विरुन जायच
"नदिने मला उत्तर दिले

*आनंद हा मिळवता येत नाही, आनंद ही सहज प्रवृत्ती असली पाहिजे

*आनंद हा मिळवता येत नाही, आनंद ही सहज प्रवृत्ती असली पाहिजे, आनंदाचे तरंगमनात आपोआप निर्माण झाले पाहिजेत. झऱ्याप्रमाणे तो मनात पाझरला पाहिजे, ज* *ीवनात यशस्वी होणं, हीसुद्धा सहज प्रवृत्ती असते. जीवनाबाहेरच्या उपायांनीयशस्वी बनविता येत नाही. बाहेरच्या गोष्टीनं जीवनात आनंदही मिळत नसतो. आनंदानंउंच उंच झोका घ्यायला शिकलं पाहिजे, झोका घेऊन आनंद मिळवायचा नसतो, तुम्हातरुणांनी हे लक्षात घेणं अत्यावश्यक आहे! ................ एक तरुणी रस्त्यानं एकटीच चालत होती. चेहरा उदास होता. स्वत:वरच नाराज होती.आसपास वसंताचा फुलोरा फुलला होता. प्रत्येक झाड नवी, कोवळी, हिरवी, पोपटीपालवी लेवून चैतन्यानं सळसळत होतं. पक्ष्यांचा गोड किलबिलाट चालू होता, परंतुतिचं त्याकडे लक्ष नव्हतं. ती स्वत:च्या विचारात होती. तिच्या मनात शल्य सलतहोतं की आपण संुदर नाही. 'माझ्या मैत्रिणींना बॉयफ्रेंड्स आहेत. परंतु, मलाचनाहीत. त्या सर्व आनंदी आहेत. मी सुंदर नसल्यानं मला बॉयफ्रेंड नाही.' या विचारांमध्ये ती गढली असतानाच वाऱ्याची झुळूक आली, तिच्या कपाळावरील बटा उडूलागल्या, नाचू लागल्या. तिच्या कानात हळूच, प्रेमानं गुंजारव करत झुळूक तिलाम्हणाली, 'माझ्या मुली, तू माझ्यासमवेत उडत चल, विचारांमध्ये गुंतून खिन्न बनूनबसू नको. मग तूही फुलत जाशील.' केवळ देहाच्या सौंदर्याकडं पाहात बसू नको, असंसमजावण्याचा प्रयत्न ती करू लागली. वाऱ्याची ती झुळूक इकडून तिकडे, तिकडून इकडे, अशी सर्वत्र पिंगा घालत होती. एकाजागी थांबायला तयार नव्हती. जीवन विशाल आहे. एका जागी, एका विचाराला तू चिकटूनराहू नको. शरीर आणि मनानं चालत राहा, फिरत राहा. हेच जीवन आहे. झुळूक तिलापटवण्याचा प्रयत्न करू लागली, 'हे बघ, मी आनंद मिळवण्यासाठी इकडून तिकडे फिरतनाही, तर आनंदानं बेहोष होऊन सर्वत्र फिरत आहे. माझ्या मनात निर्माण झालेलाआनंद व्यक्त करत आहे, आनंदाचा झरा माझ्या मनातच आहे. माझं मन आनंदानं इतकं भरूनगेलं आहे, की मला काय करू आणि काय नको, असं झालं आहे. माझं हे नृत्य, नाच,पिंगा त्याचं प्रतीक आहे. आनंदापोटी हे घडत आहे. आनंद मिळविण्यासाठी मी हे करतआहे, असं तुला वाटत असेल, तर ते चूक आहे. आनंद हा मिळवता येत नाही, आनंद हीसहजप्रवृत्ती असली पाहिजे, आनंदाचे तरंग मनात आपोआप निर्माण व्हावेत. जीवनातयशस्वी होणं, हीसुद्धा सहजप्रवृत्ती असते. जीवनाबाहेरच्या उपायांनी यशस्वीबनविता येत नाही. बाहेरच्या गोष्टीनं जीवनात आनंद मिळत नसतो. आनंदानं उंच उंचझोका घ्यायला शिकलं पाहिजे, झोका घेऊन आनंद मिळवायचा नसतो, तुम्हा तरुणांनी हेलक्षात घेणं अत्यावश्यक आहे!' तुमच्या अंगी असलेली प्रवृत्ती अधिक महत्त्वाची आहे. अंगी योग्य वृत्ती असेल तरतुमचं मन नेहमीच प्रफुल्लित राहील. तुमच्यापुढं निर्माण होणाऱ्या समस्या कधीमोठ्या नसतात, तुम्ही मोठे असतात. समस्यांचे बळी बनता कामा नयेत, तर यासमस्यांवर विजय मिळविता आला पाहिजे. त्यामुळे तुम्ही नेहमी आनंदी राहू शकता. एखादी सोपी गोष्ट अवघड बनू शकतं. त्यास दुसरं कोणी जबाबदार नसतं, तर तुमचादृष्टिकोन जबाबदार असतो. तुमच्या अंगी चांगली, विधायक प्रवृत्ती असेल तर अवघडकामही आव्हान ठरू शकतं! तुम्ही वागण्याची पद्धत बदला. एका पब्लिक स्पीकिंग क्लासमध्ये तरुणांना मार्गदर्शन करताना प्रशिक्षकानंसांगितलं, 'तुमच्या बोलण्यात स्वर्गाचा जेव्हा उल्लेख येईल, त्यावेळी तुमचाचेहरा आनंदानं धगधगला पाहिजे, तळपला पाहिजे. डोळे चमकले पाहिजेत, ओठ थरथरलेपाहिजेत.' हे ऐकून एका युवकानं शंका विचारली, 'नरकाचा उल्लेख आला तर चेहऱ्यावरकसे भाव हवेत?', त्यावर प्रशिक्षकानं उत्तर दिलं, 'त्यासाठी तुमच्याचेहऱ्यावरील नेहमीचे भाव पुरसे आहेत!' एक लक्षात घ्या, विधायक विचार हा जीवनाचा फार मोठा ठेवा असतो. तुमचं मन, विचारबदला. मनात नेहमी चांगले विचार राहू द्या. निराशावाद्याला कधीच चांगली संधीसापडत नाही आणि आशादायी माणसाला अडचणींमध्येही संधी सापडते. जेव्हा एक दरवाजाबंद होतो, त्याचवेळी संधीचा दुसरा दरवाजा उघडतो. जीवनावर विश्वास ठेवा. तुमचंजीवन सहज, हलकं, तरंगतं, कसं बनेल, याकडे लक्ष दिलं पाहिजे, जीवनाशी झगडत राहूनये, तुम्ही लहरींशी लढत बसू शकत नाहीत, परंतु, लहरींवर तरंगू शकता. तुम्ही मनातील भावना बदलू शकता. तुमच्या जीवनाचा दर्जा, तुमच्या मनात सातत्यानंनिर्माण होणाऱ्या भावनांवर अवलंबून असतो. तुमच्या भावना खालावत जातात, त्यावेळीत्यात बदल घडवून आणा. जीवनातील आनंदी घटना आठवा. जीवनमूल्यांमध्येही बदल घडवून आणा. जीवनातील चांगुलपणा आणि समाज यांना जोडणारीमूल्यं जोपासा. अनेकजण अपयशाला, मरणाला, असुरक्षिततेला, नकाराला भितात.दृढनिश्चयानं पुढे या, मग तुम्हाला समजेल की, अपयश म्हणजे दुसरं काही नसून पुढंसरकलेलं यश आहे. अपयश हे यशासाठी घातलेलं खतपाणी आहे. तुम्ही तुमच्या जीवनातऊर्जा आणली तर ही ऊर्जा तुम्हाला मनातील अपयशाची भीती घालविण्यास मदत करील.तुम्ही भीतीचं विश्लेषण केलं तर तुमच्या लक्षात येईल की, भीती ही नेहमीविचारांची चालना आहे आणि विचार म्हणजे मानसिक शब्दांना मिळणारी चालना आहे. अशाया भीतीचे, भीतीदायक विचारांचे गुलाम होऊन बसता. जर तुम्हाला धाडसाची आवड असेलतर असुरक्षिततेतून मार्ग काढण्याचे आव्हान तुम्ही सहज पेलू शकाल. मग तुम्हालाअशा या असुरक्षितेतही गंमत वाटेल. * *अनुवाद : जॉन कोलासो*

मैत्री अशी होते.

           काही माणस अलवारपणे                     
आपल्या आयुष्यात येतात आणि.........                    
आपल्याला आपलस करतात.                    
आपल्या नकळत आपल्या मनाचा ताबा घेतात,                     
 आपल्या दूखात भागीदार बनतात.                    
आणि सुखाचे क्षण वृद्धिंगत करतात.                    
आणि मग आपसूकच आपल्या आयुष्याचा                     
अविभाज्य भाग बनून जातात. 
मैत्री अशी होते.  

"तुटण्यासाठी एक क्षणाचं दूर्लक्ष पुरेसं असतं,परंतु जोडण्यासाठी अख्खं आयुष्यपणाला लावावं लागतं "

ही जपानमध्ये घडलेली अगदी खरीखुरी घटना ! एकदा तेथे एका माणसाने आपल्या घराचं नूतनीकरण करायला सुरुवात केली. असे करतना भिंत तोडून उघडायला लागते. जपानी घरांच्या भिंती लाकडाच्या बनवलेल्या असतात आणि त्यांत सहसा पोकळी असते.  तर, ही भिंत तोडताना त्य माणसाच्या असं लक्षात आलं की आतमध्ये एक पाल अडकून पडली आहे आणि भिंत सांधताना मारलेल्या एका खिळ्यात तिचा एक पाय चिणला गेला आहे.त्याला त्या पालीची अवस्था पाहून खूप दया आली आणि त्याचं कुतुहलही जागृत झालं, की हा खिळा जवळपास ५ वर्षांपूर्वी हे घर नवीन बांधलं तेंव्हा ठोकला गेला होता. मग ५ वर्ष पाय चिणलेल्या अवस्थेत ही पाल जिवंत कशी राहिली असेल? असं काय घडलं होतं की त्या अंधार असलेल्या पोकळीत हालचाल न करता ती पाल जिवंत कशी रहिली? जे जवळजवळ अशक्य होतं. त्यानं त्याचं काम अक्षरशः थांबवलच आणि तो त्य पालीवर लक्ष थेवून बसला, की ती आता कशी,काय खाते? काही वेळाने पाहता पाहता त्याच्या लक्षात आलं की तेथे दुसरी पालही आली आहे आणि तिच्या तोंडात अन्न आहे आणि ती हळूहळू त्या खिळलेल्या पालीला ते अन्न भरवत आहे!!! हे पाहून तो माणूस अवाक झाला,गहिवरला. कल्पना करा १ नाही, २ नाही तर ५ वर्ष न कंटाळता एक पाल आपल्या जोडीदाराची अशी सेवा करते,अजिबात आशा सोडून न देता ! एक पालीसारखा नगण्य प्राणी आपल्या प्रिय जोडीदाराला सोडुन न जाता त्याची अशा प्रकारे काळजी घेतो,तर आपण माणसं यांपासून काही तरी नक्कीच शिकू शकतो.तेंव्हा, अडचणीत असलेल्या आपल्या जवळ्च्या प्रिय व्यक्तीला नेहमी आधार द्या-जेंव्हा तिला तुमची खरोखरच गरज असते,तेंव्हा. "तुम्ही" म्हण्जे त्या व्यक्तीसाठी संपूर्ण दुनिया असू शकता.कोणतीही गोष्ट (नातं, विश्वास...) तुटण्यासाठी एक क्षणाचं दूर्लक्ष पुरेसं असतं, परंतु जोडण्यासाठी अख्खं आयुष्य पणाला लावावं लागतं

मरेपर्यँत जगायला बरं वाटत....

चालण्यासाठी वाट असते,
वाटेसाठी चालणं नसतं।उंच भरारी घेणा-यानां,
आभाळाचे भय नसते।
खुप खुप ताकद लागते,
आलेलं अपयश पचवायला।
डोळ्यात आलेलं पाणी पुसुन,
ओठाँवर हसु खेळवायला।
करण्यासारखं खुप आहे,
उमेद मात्र हवी।
मिळण्यासारखं ध्येय आहे,"जिद्द्"मात्र हवी!
दिवस सरले, राञ ओझरली,पाऊस ओथंबला,ऊनाला सावलीणं स्पर्श केला.....
पण मी माञ अधुरीच तुझाविना....
आणि तुझी वाट बघत आयुषभर......
तुझीच ....
मन हे असे का असते...????
मन हे असे का असते...????
मन हे असे काअसतेअसूनही स्वतःचे दुसर्‍याचे का भासते
असूनही सर्वांमध्ये एकाकी त्याचाच विचार करणारे,
दिसणार्‍या प्रत्येक चेहर्‍यात त्याचाचचेहरा पाहणारे,
नसता जवळी तो उगीच वेड लावते मन हे असे का असते ????
नाही येणार तो माहीत असूनही तासन तास सैरभैर वाट पाहणारे,
आजतरीमाझ्यासाठी त्याला वेळ मिळू देम्हणून देवाला प्रार्थना करणारे,
खोटीआस लावून स्वतःच स्वतःला फसवते
मन हे असे का असते ????
किती वेळा समझावे ह्याला नाही इथे कुणी कोणासाठी,
नाही आहे वेळ इथे कुणालाक्षणभरही तुझा विचार करण्यासाठी,
जाणते हे सर्व तरी त्याच्यासाठीच झुरते
मन हे असे का असते ????
 डोळे पुसायला कुणीतरी असेल तर,रुसायला बरं वाटत;
ऐकणारे कुणीतरी असेलतर,मनातलं बोलायला बरं वाटत;
कौतुक करणारं कुणीतरी असेल तर, थकेपर्यंतराबायला बरं वाटत;
आशेला लावणारं कुणीतरी असेल तर,वाट बघायला बरं वाटत;
आपल्यासाठी मरणारं कुणीतरी असेल तर,मरेपर्यँत जगायला बरं वाटत....

"माझी निवड चुकली तर नाही ना?"

एका सेमिनारमध्ये एका महिलेने प्रश्न केला, "मी जीवनसाथी निवडण्यात चुकले तर नाही ना हे मला कसे काय कळेल?". वक्ते महाशयांनी तिच्याकडे पाहिले. त्यांच्या लक्षात आले की तिच्या शेजारी बसलेले गृहस्थ हे बरेच स्थूल दिसत होते. वक्ते महाशयांनी प्रश्न केला, "तुमच्या शेजारी बसलेले गृहस्थ हेच तुमचे जीवनसाथी आहेत काय?" अत्यंत गंभीरपणे तिने उत्तर दिले," तुम्ही कसे काय ओळखले?" वक्ते महाशय उत्तरले,"तुमच्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर मला आधी देऊ द्या. कारण त्या प्रश्नामुळे तुम्ही खरोखर खूप अस्वस्थ आहात असे दिसतेय. तुमच्या प्रश्नाचे उत्तर असे आहे.
प्रत्येक नात्याचे एक चक्र (सायकल) असते. सुरूवातीला तुम्ही तुमच्या साथीदाराच्या प्रेमात पडता. तुम्ही त्याच्या फोन्सची वाट पाहता, त्याच्या स्पर्शाची इच्छा धरता, त्याच्या आवडींवर सवयींवर प्रेम करता. प्रेमात पडणे मुळीच कठीण नसते. खरं तर तो एक पूर्णपणे नैसर्गिक आणि उत्स्फूर्त असा अनुभव असतो. प्रेमात पडण्यासाठी तुम्हाला वेगळे असे काही करायचेच नसते. म्हणून तर त्याला प्रेमात 'पडणे' असे म्हणतात. प्रेमात असणारी माणसं त्यांच्या अवस्थेचं वर्णन करताना कधी कधी म्हणतात, "I was swept off my feet" हे जे वर्णन आहे ते जरा दृश्य स्वरूपात बघण्याचा प्रयत्न करून बघा. त्याचा अर्थ असा लागतो की तुम्ही आपले तुमचे तुमचे उभे होता, काहीही न करता आणि अचानक तुमच्या बाबतीत काही तरी घडले.

प्रेमात पडणे हा एक उत्स्फूर्त आणि passive असा अनुभव आहे. पण परस्परांसोबत काही महिने अथवा वर्षे काढल्यानंतर प्रेमाची धुंदी ओसरू लागते. प्रत्येक नात्याचे हे असेच नैसर्गिक असे सायकल असते. हळूहळू फोन कॉल्स (अद्यापही येत असतील तर) कंटाळवाणे वाटू लागतात. स्पर्श हवाहवासा वाटेनासा होतो. तुमच्या साथीदाराच्या सवयी-आवडी, ज्या तुम्हाला सुद्धा आवडत असत, आता तुमचे डोके उठवू लागतात. नाते या अवस्थेला पोहोचल्याची लक्षणे प्रत्येक नात्यागणिक वेगवेगळी असतात. तुम्ही जेव्हा प्रेमात पडला त्या वेळेची अवस्था आणि नंतरची किंवा सध्याची ही कंटाळवाणी किंवा संतापजनक अवस्था - या दोन्हीमध्ये जमीन अस्मानाचा फरक असल्याचे तुम्हास जाणवते. या ठिकाणी कदाचित तुमच्या किंवा तुमच्या साथीदाराच्या मनात हा प्रश्न उभा राहतो की माझी निवड चुकली तर नाही ना? तुम्ही अनुभवलेली प्रेमाची धुंदी तुम्हाला जेव्हा जेव्हा आठवते तेव्हा, अन्य कोणाबरोबर का होईना, पण आपल्याला ती नशा पुन्हा एकदा अनुभवायला मिळावी असे तुम्हास वाटू लागते. आणि ह्या वेळी नाती तुटायला लागतात.

नात्यात यशस्वी व्हायचं असेल किंवा ते शाबूत ठेवायचं असेल तर त्याची एकच गुरुकिल्ली आहे. नात्यासाठी योग्य व्यक्तीची निवड करणे ही ती गुरुकिल्ली नव्हे. तर जी व्यक्ती तुम्ही निवडलीत तिच्यावर प्रेम करणे ही ती गुरूकिल्ली आहे. The key to succeeding in a relationship is not finding the right person; it's learning to love the person you found.आपण दु:खात आहोत याला जवाबदार आपला जीवनसाथी आहे असे लोक समजतात आणि वैवाहिक संबंधांच्या बाहेर आनंद शोधायला जातात. विवाहबाह्य संबंध हे सर्व रंगा रुपांत बघायला मिळतात. अनैतिक संबंध हे त्याचे एक सर्वात कॉमन रूप आहे. पण बरेचदा लोक अन्य मार्गांकडेही वळतात.

स्वत:ला कामामध्ये, एखाद्या छंदामध्ये, मित्रांच्या घोळक्यात गुंतवून घेणे, किंवा बेसुमार टीव्ही पाहणं अथवा नशापाणी करणं. पण त्यांच्या समस्येचं उत्तर लग्न संबंधांच्या बाहेर उपलब्धं नसतंच. ते तर घरातच उपलब्ध असतं. तुम्ही दुस-या कुणाच्या प्रेमात पडूच शकत नाही असं मला म्हणायचं नाहिये. पडू शकता आणि त्यामुळे तुम्हाला काही काळाकरिता छान सुद्धा वाटू शकतं. पण काही वर्षानंतर तुम्ही, आज आहात त्याच परिस्थितीमध्ये असाल.कारण (हे लक्षपूर्वक ऐका) : एखाद्या नात्यामध्ये यशस्वी होण्याची गुरुकिल्ली - जीवनसाथी म्हणून योग्य व्यक्ती निवडणे ही नसून जी व्यक्ती तुम्ही निवडलीत तिच्यावरच प्रेम करायला शिकणे - ही आहे. The key to succeeding in a relationship is not finding the right person; it's learning to love the person you found.